शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फादरवाडीमध्ये घराची भिंत कोसळली, वाहनांचे नुकसान, वृक्षही उन्मळून पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:03 IST

वसई-विरार महापालिका : वाहनांचे नुकसान, वृक्षही उन्मळून पडले

वसई : चार दिवस पावसाने केलेल्या धुलाईमुळे वसई-विरारमध्ये ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. सोमवार ते गुरुवारपर्यंत ३६२ मिलीमीटर पाऊस झाला असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचे पत्रे, भिंतींची पडझड, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वसई पूर्वेतील फादरवाडीत एका घराची भिंत गुरुवारी रात्री कोसळली. तसेच मोठमोठे वृक्षही उन्मळून पडले आहेत. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या हालात आणखीनच भर पडली.

वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये वसई पूर्व-पश्चिम, नालासोपारा आणि विरार भागातील अनेक परिसर जलमय झाले होते तर या तिन्ही शहरांत गुरुवारी ३४ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर काहींच्या फांद्या तुटून पडल्या. नालासोपारा-आचोळे भागात आगीची एक घटना घडली, तर सहा सापही आढळून आले. वसई पूर्वेतील फादरवाडीत तबेल्याच्या बाजूला असलेल्या एका घराची भिंत कोसळली. शुक्रवारी सकाळी या ठिकाणी फायर इंजिन दाखल होऊन पाहणी केली असता बाजूच्या भिंती कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे आढळले. त्यामुळे या धोकादायक भिंतीही पाडण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार