शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

वाडा-भिवंडी रस्ता खचला, अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:44 IST

जनतेची मागणी : सुप्रीम इन्फ्राविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वाडा : वाडा-भिवंडी या राज्य महामार्गावर प्रवास करणारे वाहन चालक आधीच त्रस्त असतांना आता हा महामार्ग ठिकठिकाणी खचू लागला आहे. त्यामुळे वाहनांचे अपघात वाढू लागले आहेत.

गेल्या तीन-चार दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने हा राज्य महामार्ग अनेक ठिकाणी खचला आहे. काल मंगळवारी या मार्गावर मुसारणे फाटा येथे प्रवासी वाहतूक करणारी एक गाडी खचलेल्या रस्त्यात आडवी झाली. सुदैवाने या गाडीत प्रवासी नव्हते.मात्र या गाडीचा चालक जखमी झाला. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम केले आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत असतात. गेल्या पाच वर्षात ७० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. तर २०० हून अधिक जण जखमीझाले आहेत.

या रस्त्यावर दोन ठिकाणी टोल नाके असून मोठ्या प्रमाणात वाहन चालकांकडून टोल वसुली केला जातो. या टोल विरोधात रस्त्याच्या दुरवस्थेबाबत येथील सामाजिक संघटनांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त सुप्रीम कंपनीला असल्यामुळेच संबंधित कंपनीचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.- जय शेलार,सामाजिक कार्यकर्ता