शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वसईत टँकरलॉबी पुरवते दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 16:45 IST

शहरात पाणीटंचाईचा फायदा उठवत टँकरलॉबी शहरात दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळू लागली आहे.

वसई, दि. 26 - शहरात पाणीटंचाईचा फायदा उठवत टँकरलॉबी शहरात दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळू लागली आहे. वसई-विरार शहरातील अनेक भागात पाणीटंचाई आहे. त्यामुळे टँकरचे पाणी प्यावे लागत आहे. पण टँकरवाले दूरवरून पिण्याचे पाणी आणण्याऐवजी गोखिवरे येथील एका डबक्यात साचलेले पाणी लोकांना विकू लागले आहेत.येथील एका डबक्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्याठिकाणी पाच मोटरपंप बसवण्यात आले आहेत. त्यातून दिवसरात्र टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. हेच पाणी शहरात पिण्यासाठी म्हणून एक ते दीड हजार रुपये प्रति टँकर या दराने विकले जात आहे. दिवसरात्र सध्या सुमारे दोनशेहून अधिक टँकर पाणी भरले जात आहे.डबक्यातील पाणी अस्वच्छ, दूषित आहे. त्यामुळे ते पिण्यास आणि वापरण्यासही आरोग्यासाठी घातक आहे. पण त्याची पर्वा न करता टँकरलॉबी आर्थिक लाभपोटी लोकांच्या जीवाशी खेळत आहे.