शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

वसईत तीन हजार किलो दूषित बर्फ नष्ट

By admin | Updated: May 29, 2017 05:44 IST

ऐन उन्हाळ््यात वसईत सुमारे तीन हजार किलो दूषित बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क वसई : ऐन उन्हाळ््यात वसईत सुमारे तीन हजार किलो दूषित बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. त्यामुळे वसई विरार परिसरात आरोग्याला हानीकारक असलेल्या दूषित बर्फाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची बाबही उजेडात आली आहे. वसई विरार परिसरात बर्फाचे कारखाने नाहीत. मात्र, सध्या उन्हाने लोकांना भंडावून सोडले आहे. त्यामुळे शहरात लिंबू सरबत, उसाचा रस, सरबते, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, शितपेये विक्री करणाऱ्यांचा धंदा तेजीत आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जात आहे. मात्र, हा बर्फ दूषित असून आरोग्याला घातक असल्याचे अन्न व प्रशासनाच्या कारवाईनंतर उजेडात आले आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी धाडी टाकून तब्बल तीन हजारो किलो बर्फ जप्त करून तो नष्ट केला. वसई विरार परिसरात ठाणे, कल्याण आणि कोपर खैरणे येथून बर्फ आणला जातो. हा बर्फ गोदामात साठवून ठेवला जातो. त्यानंतर मागणीनुसार त्याचा विक्रेत्यांकडे पुरवठा केला जातो. बर्फाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या दूपित पाण्याचा वापर करून बर्फ बनवत असतात. या बर्फात असलेले ई कोलाय आरोग्यास घातक जीवाणू आढळून आले आहेत. या यामुळे अतिसार, जुलाब, कॉलरा, विषमज्वर, कावीळ आणि साथीच्या रोगांची लागण होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. दरम्यान, अन्न व प्रशासन विभागाने छापे मारून जप्त केलेला बर्फ नष्ट करून टाकला आहे. तसेच याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले आहेत. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख शंकर बने यांनी केली आहे.