शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

वसई-विरार पालिका हद्दीत वाढला काेराेनाचा धाेका, नागरिकांकडून नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 09:22 IST

काेराेनाकाळात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरुण इंडस्ट्रीत एक हजार बेडच्या काेराेना सेंटरचे उद्घाटन करण्यात आले हाेते.

नालासोपारा : वसई-विरारमध्ये काेराेनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत पुन्हा काेराेनाचे रुग्ण वाढत असून, प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आयुक्त गंगाथरन डी. यांनी वसईच्या वालीव येथील बंद केलेले काेविड सेंटर शुक्रवारपासून पुन्हा सुरू केले आहे. या ठिकाणी एक हजार बेडची क्षमता आहे, मात्र सुरुवातीला ५०० बेडचीच सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. १० मार्चपासून महापालिका हद्दीत ५१२ काेराेना रुग्णांची नाेंद झाल्याने पालिका प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.  काेराेनाकाळात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरुण इंडस्ट्रीत एक हजार बेडच्या काेराेना सेंटरचे उद्घाटन करण्यात आले हाेते. मात्र, काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले हाेते. या ठिकाणी १६ जानेवारीपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले हाेते. पण, मागील १० दिवसांत वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आयुक्तांनी सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून बंद केलेले या काेविड सेंटरचे दार पुन्हा उघडले आहे. या ठिकाणी महापालिका आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची टीम दिवसरात्र तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत मनपा हद्दीत ३१ हजार १७१ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यातील २९ हजार ६९५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५७४ रुग्ण उपचार घेत असून ९०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १० मार्चपासून आतापर्यंत ५१२ नवे रुग्ण सापडले असून ३४४ रुग्णांना घरी साेडले आहे, तर दाेन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काेराेनाची दुसरी लाट सुरू झाल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. तसेच महाराष्ट्रात काेराेनापासून बचावासाठी याेग्य काळजी घेतली जात नसल्याचे ताशेरेही ओढले आहेत. त्याला मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे दुजाेरा मिळत असल्याने राज्यभरात ग्रामीण आणि शहरी भागात विशेष काळजी घेण्याचे आदेश राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना जारी केले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार