शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

वसईतल्या विद्युतदाहिन्या निघाल्या भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:58 IST

कोट्यवधी रुपयांचा झाला चुराडा; लाकडाचा सर्रास वापर, लाड म्हणतात जनजागृती करू

विरार : प्रदूषण टाळण्यासाठी विरार वसई महापालिकेने स्मशानभूमीत लावलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विद्युत दहन यंत्रणा भंगार गेली असल्यामुळे महानगरपालिकेचा निष्काळजी पणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात असणाऱ्या स्मशानभूमीतील मृतदेहांचे लाकडांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे म्हणून २०१४ साली महापालिकेने स्मशानभूमीवर विद्युत शरीरदहन यंत्रणा उभारली होती. मात्र त्याची महापालिकेकडून नीट देखरेख न झाल्याने आता त्या यंत्रणा भंगार अवस्थेत पडून आहेत. येवढा खर्च करून देखील प्रदूषणाची समस्या तशीच असल्याने स्मशानाच्या परिसरात राहणाºया सदनिकांना स्मशानातून निघणाºया धुराचा व वासाचा त्रास होत आहे. महापालिका अधिकाºयांनी कोणीही त्याचा वापर करीत नसल्याचे कारण देत या यंत्रणेची देखरेख न केल्याच्या कृतीला पुष्टी देत असले तरी त्यातून त्यांचा कामचुकारपणाच उघड होत आहे.नालासोपारा पूर्व पश्चिम मधील स्मशानभूमीतील विद्युत शरीर दहन यंत्रणा खराब असल्याने येथे लाकडांचा वापर केला जातो, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचा त्रास होतो. धुराच्या चिमण्या उंचावर नसल्याने दुर्गंधी पसरते. तसेच परिसरातील लोकवस्ती वाढत चालल्याने प्रदूषण देखील वाढत आहे.नागरिक शरीर दहन करण्यासाठी या यंत्रणेचा वापर नाकारतात त्यामुळे या मशीन बंद पडल्या आहेत. यासाठी जनजागृती अभियान चालवले जाणार आहे. आम्ही ही सेवा पुन्हा सुरु करणार असल्याचे पालिकेचे सार्वजनिक बांधकाम अभियंते राजेंद्र लाड यांनी लोकमला सांगितले. स्मशानभूमीतील लाकडांचा वापरात भ्रष्टाचार चालतो यामुळेच विद्युत शरीरदहन यंत्रणा अडगळीत पडल्याचे मनिष पवार यांनी सागितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार