शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वसईतल्या विद्युतदाहिन्या निघाल्या भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:58 IST

कोट्यवधी रुपयांचा झाला चुराडा; लाकडाचा सर्रास वापर, लाड म्हणतात जनजागृती करू

विरार : प्रदूषण टाळण्यासाठी विरार वसई महापालिकेने स्मशानभूमीत लावलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विद्युत दहन यंत्रणा भंगार गेली असल्यामुळे महानगरपालिकेचा निष्काळजी पणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात असणाऱ्या स्मशानभूमीतील मृतदेहांचे लाकडांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे म्हणून २०१४ साली महापालिकेने स्मशानभूमीवर विद्युत शरीरदहन यंत्रणा उभारली होती. मात्र त्याची महापालिकेकडून नीट देखरेख न झाल्याने आता त्या यंत्रणा भंगार अवस्थेत पडून आहेत. येवढा खर्च करून देखील प्रदूषणाची समस्या तशीच असल्याने स्मशानाच्या परिसरात राहणाºया सदनिकांना स्मशानातून निघणाºया धुराचा व वासाचा त्रास होत आहे. महापालिका अधिकाºयांनी कोणीही त्याचा वापर करीत नसल्याचे कारण देत या यंत्रणेची देखरेख न केल्याच्या कृतीला पुष्टी देत असले तरी त्यातून त्यांचा कामचुकारपणाच उघड होत आहे.नालासोपारा पूर्व पश्चिम मधील स्मशानभूमीतील विद्युत शरीर दहन यंत्रणा खराब असल्याने येथे लाकडांचा वापर केला जातो, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचा त्रास होतो. धुराच्या चिमण्या उंचावर नसल्याने दुर्गंधी पसरते. तसेच परिसरातील लोकवस्ती वाढत चालल्याने प्रदूषण देखील वाढत आहे.नागरिक शरीर दहन करण्यासाठी या यंत्रणेचा वापर नाकारतात त्यामुळे या मशीन बंद पडल्या आहेत. यासाठी जनजागृती अभियान चालवले जाणार आहे. आम्ही ही सेवा पुन्हा सुरु करणार असल्याचे पालिकेचे सार्वजनिक बांधकाम अभियंते राजेंद्र लाड यांनी लोकमला सांगितले. स्मशानभूमीतील लाकडांचा वापरात भ्रष्टाचार चालतो यामुळेच विद्युत शरीरदहन यंत्रणा अडगळीत पडल्याचे मनिष पवार यांनी सागितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार