शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

दोन महिन्यांपासून रुग्णालयात एक थेंबही पाणी नाही

By admin | Updated: May 14, 2016 00:39 IST

पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत असून त्याचा फटका आरोग्य सेवेलाही बसत आहे. खर्डी ग्रामीण रु ग्णालयातील बोअरवेलचे पाणी आटल्याने आणि पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने

खर्डी : पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत असून त्याचा फटका आरोग्य सेवेलाही बसत आहे. खर्डी ग्रामीण रु ग्णालयातील बोअरवेलचे पाणी आटल्याने आणि पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने त्याचा परिणाम येथील आरोग्य सेवेवर झाला आहे.रुग्णालयात रात्रीअपरात्री येणाऱ्या रु ग्णांची संख्या मोठी असून पिण्यासाठी, साफसफाईसाठी, कपडे धुण्यासाठी अशा विविध कामांकरिता पाण्याची गरज असताना रु ग्णालयात पाण्याची दुसरी कोणतीही सोय नसल्याने कर्मचाऱ्यांसह रु ग्णांचे मोठे हाल होत आहेत.गेल्या १५ दिवसांपासून येथे प्रसूतीकरिता येणारे पेशंट पाणी नसल्याच्या कारणाने नाइलाजाने पुढे पाठवावे लागत आहेत. अपघातांचे रु ग्ण उपचारासाठी येथे दाखल केल्यानंतर साफसफाईकरिता पुरेसे पाणी मिळत नाही. याबाबत, रु ग्णालय प्रशासनाने वेळोवेळी शहापूर पंचायत समिती, खर्डी ग्रामपंचायतीला या समस्येबाबत निवेदन दिले. मात्र, अद्यापही कुठलीही सोय झालेली नाही.पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी बोलून टंचाईग्रस्त भागांना पाणीपुरवठा करणारे जे टँकर आहेत, त्यातून खर्डी ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)