शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

दोन महिन्यांपासून रुग्णालयात एक थेंबही पाणी नाही

By admin | Updated: May 14, 2016 00:39 IST

पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत असून त्याचा फटका आरोग्य सेवेलाही बसत आहे. खर्डी ग्रामीण रु ग्णालयातील बोअरवेलचे पाणी आटल्याने आणि पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने

खर्डी : पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत असून त्याचा फटका आरोग्य सेवेलाही बसत आहे. खर्डी ग्रामीण रु ग्णालयातील बोअरवेलचे पाणी आटल्याने आणि पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने त्याचा परिणाम येथील आरोग्य सेवेवर झाला आहे.रुग्णालयात रात्रीअपरात्री येणाऱ्या रु ग्णांची संख्या मोठी असून पिण्यासाठी, साफसफाईसाठी, कपडे धुण्यासाठी अशा विविध कामांकरिता पाण्याची गरज असताना रु ग्णालयात पाण्याची दुसरी कोणतीही सोय नसल्याने कर्मचाऱ्यांसह रु ग्णांचे मोठे हाल होत आहेत.गेल्या १५ दिवसांपासून येथे प्रसूतीकरिता येणारे पेशंट पाणी नसल्याच्या कारणाने नाइलाजाने पुढे पाठवावे लागत आहेत. अपघातांचे रु ग्ण उपचारासाठी येथे दाखल केल्यानंतर साफसफाईकरिता पुरेसे पाणी मिळत नाही. याबाबत, रु ग्णालय प्रशासनाने वेळोवेळी शहापूर पंचायत समिती, खर्डी ग्रामपंचायतीला या समस्येबाबत निवेदन दिले. मात्र, अद्यापही कुठलीही सोय झालेली नाही.पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी बोलून टंचाईग्रस्त भागांना पाणीपुरवठा करणारे जे टँकर आहेत, त्यातून खर्डी ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)