शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

वसईत पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2024 19:11 IST

वसईच्या हवाईपाडा येथील शनिवारी दुपारची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसईत पाण्यात बुडाल्याने १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. हवाईपाडा परिसरात असलेल्या मानवनिर्मित तलावात घटना घडल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले आहे.

दुपारच्या वेळी ५ मूले पोहण्यासाठी गेल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून कळते. यातील दोन मुलांचे मृतदेह सापडले असून तीन बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे. घटनास्थळी वालीव पोलीस आणि मनपाचे अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी पोहचले आहेत. संतोष भवनच्या रशीद कंपाऊंडमधील जटाशंकर यादव चाळीत राहणाऱ्या अमित सूर्यवंशी (१२) आणि संतोष भवनच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या अभिषेक शर्मा (१२) या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार