शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

बालमृत्यू रोखण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:41 IST

कुपोषणआणि बाल मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य आणि महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती सभेत केले.

पालघर : कुपोषणआणि बाल मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य आणि महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती सभेत केले.जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समिती सभा शनिवार रोजी जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी १०८ रुग्णवाहिकेच्या सेवा तत्परतेने गरजू लोकांपर्यंत पोहोचिवण्यात याव्यात असे आदेश खासदार गावित यांनी दिले. तसेच अमृत आहार योजने अंतर्गत अंगणवाडी सेवकांचे मानधन वेळच्या-वेळी निर्गमित करण्यात यावेत, असे ही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यानी सांगितले. यावेळी विविध विकास कामाचा आढावा घेण्यात आला असून अनेक महत्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय करण्यात आला.प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, डहाणूचे आमदार पास्कल धनारे, वसई विरार महानगर पालिकेचे आयुक्त बळीराम पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक (प्रभारी) तुषार माळी, दिशा समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, सर्व खाते प्रमुख आदि अधिकारीआणि कर्मचारी उपस्थित होते. सभेत केंद्रपुरस्कृत योजनेच्या कामांचा भौतिक व आर्थिक आढावा घेण्यात आला. भारत सरकारच्या आदेशानुसार केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती अधिक्रमीत करून जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) स्थापन करण्यात आली आहे. या बैठकीत महावितरण, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि शहरी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, समग्र शिक्षा अभियान, पान /४