शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासीची भटकंती

By admin | Updated: November 18, 2015 00:05 IST

दिवाळी संपताच तालुक्यातील आदिवासींची स्थलांतरास सुरवात झाली आहे. घर, गावपाडे, नातेवाईकांना सोडून भिवंडी, ठाणे, कुडूस, कल्याण, अंबाडी येथे शेकडो मैल दूर रोजगाराच्या

मोखाडा : दिवाळी संपताच तालुक्यातील आदिवासींची स्थलांतरास सुरवात झाली आहे. घर, गावपाडे, नातेवाईकांना सोडून भिवंडी, ठाणे, कुडूस, कल्याण, अंबाडी येथे शेकडो मैल दूर रोजगाराच्या शोधात भटकावे लागत आहे. मोखाडा तालुका व गाव-पाड्ये दुर्गम व डोंगराळ भागात असल्याने नेहमीच शासनांच्या विकास योजना पासुन उपेक्षित राहीले तर काही ठिकाणी कागदोपत्री विकास झाला आहे. आजही शासनाच्या दुर्लक्षामुळे महागाईच्या काळात १०० रुपये प्रतीदिन मजुरीतुनही आपला व आपल्या कुटुंबाचा रहाट गाडा कसा चालवायचा हा मोठ्ठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तर शासनाने आदिवासीचे स्थलांतर थांबविण्यासाठी मनेरगा, रोजगार हमी, मजगी, घरकुल आदी योजना राबविल्या पण याही योजनांना सरकारी बाबू आणि काही लोकप्रतिनिधीची दृष्ट लागल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लाकडाच्या मोळ्या, विटभट्टी, लहान मोठ्या इमारत बांधकामावर बिगारी म्हणून काम करावे लागत आहे. विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या आदिवासींना हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुला मुलींना देखील शिक्षणावर पाणी सोडून कामामध्ये मदत करावी लागते. (वार्ताहर) रोजगार हमी च्या कामांसंदर्भात आजच बैठक झाली आहे तालुक्यातून दोन गावान मधुन कामांची मागणी करण्यात आली आहे. - जयराज सुर्यवंशी (मोखाडा तहसीलदार)