शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

आदिवासी पाडे विजेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 06:14 IST

सात हजार ६२४ आदिवासी पाड्यांवर वीज पोहोचलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

- रवींद्र साळवे मोखाडा : तालुक्यातील सात हजार ६२४ आदिवासी पाड्यांवर वीज पोहोचलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे विकासाची वल्गना करणाऱ्या प्रशासनाची पूर्णत: वाभाडे निघाले आहेत. शासनाने मोठा गाजावाजा करत प्रत्येक खेड्यात वीज पोहोचवण्यासाठी कार्यान्वित केलेली राजीव गांधी विद्युुतीकरण व युती सरकारने नामकरण केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना फोल ठरल्या आहेत.तालुक्यातील रुईपाडा, वागंणपाडा चिकाडीपाडा जांभळीपाडा पोºयाचापाडा बिहरोबाचीवाडी जंगलवाडी गणेशवाडी कोलेधव वंगणपाडा तूळ्याचापाडा अशा पाड्यामध्ये आदिवासी विजेपासून वंचित आहेत. पण या पाड्यांवर वीज जोडणीचे कामे सुरू असल्याची माहिती महावितरण देत असले तरी आम्हाला वीज सेवा मिळणार कधी, असा सवाल विचारला जात आहे.