शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

स्वतंत्र ग्रामपंचायतींची आदिवासींची मागणी

By admin | Updated: December 8, 2015 00:22 IST

डहाणू तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात तीन ते चार गावांसाठी एकच ग्रामपंचायत असून ४० वर्षांपासून या ग्रामपंचायतीचे विभाजनच झाले नसल्याने ग्रामीण

कासा : डहाणू तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात तीन ते चार गावांसाठी एकच ग्रामपंचायत असून ४० वर्षांपासून या ग्रामपंचायतीचे विभाजनच झाले नसल्याने ग्रामीण भागात विकासकामांवर मर्यादा येत आहेत. वारंवार मागणी करूनही शासनस्तरावर त्याची दखल घेतली जात नाही.तालुक्यातील १. कासा ग्रामपंचायतीत कासा, भिसेनगर, घोळ व भराड गावांचा समावेश आहे. २. उर्से ग्रामपंचायत - उर्से, म्हसाड, आंबिस्ते, साये या चार गावांचा समावेश आहे. ३. तवा ग्रामपंचायत - तवा, कोल्हाण, धामटणे, पेठ ही चार गावे समाविष्ट आहेत. ४. महालक्ष्मी ग्रामपंचायत - महालक्ष्मी, आंवढाणी, सोनाळे, खाणीव ही चार गावे आहेत. ५. सारणी ग्रामपंचायतीत सारणी, आंबिवली व निकावली ही तीन गावे समाविष्ट आहेत. ६. ओसरवीरा ग्रामपंचायतीत ओसरवीरा, दहयाळे, कांदरवाडी ही तीन गावे येतात. ७. वेती ग्रामपंचायतीत - वेती, वरोती व सूर्यानगर ही तीन गावे समाविष्ट आहेत. ८. मुरबाड ग्रामपंचायतीत - मुरबाड, वांगर्जे व पिंपळशेत ही तीन गावे समाविष्ट आहेत. तालुक्यात बऱ्याच ग्रामपंचायतींत अशी तीन ते चार गावे मिळून आहेत.आता प्रत्येक ग्रामपंचायतीची लोकसंख्या ५ हजारांच्या जवळपास काही ग्रामपंचायतींची लोकसंख्या तर १० हजारांपर्यंत आहे. ग्रुपग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट गावे परस्परांपासून दूर आहेत. तर ग्रा.पं. कार्यालय एकाच गावी असल्याने काही गावांना ५ ते ८ कि.मी. अंतर कापून येथे यावे लागते. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. तसेच विविध शासकीय योजनांची माहितीही नागरिकांना मिळत नाही. तसेच ग्रामसेवक व सरपंच वेळोवेळी कार्यालयात येत नसल्याने विविध दाखल्यांस अनेक हेलपाटे मारावे लागतात. तसेच विकासकामांवरही मर्यादा येतात. (वार्ताहर)