शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

वसईसह दोन शहरांतील वाहतूककोंडी फुटणार

By admin | Updated: November 16, 2015 23:50 IST

वसई-विरार शहरांतील वाहतूककोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपा हद्दीतील चार शहरांत सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली.

वसई : वसई-विरार शहरांतील वाहतूककोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपा हद्दीतील चार शहरांत सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली. सध्या ४ शहरांतील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी चार नगरपरिषदा अस्तित्वात असताना नवघर-माणिकपूरने सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, शासकीय अनुदान न मिळाल्यामुळे या सिग्नलचे दिवे कधी पेटलेच नाहीत. काही वर्षांत ४ शहरांमध्ये चारचाकी, दुचाकी वाहने व रिक्षांमध्ये भरमसाट वाढ झाली. तीन वर्षांपूर्वी परिवहन सेवा सुरू झाली, त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी जाणवू लागली. वाहतूक पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण राखण्याकामी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या संख्येतील भरमसाट वाढ लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आपल्या हद्दीत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी मिळाल्यामुळे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने आपल्या हद्दीत सिग्नल व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)