शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

वसईसह दोन शहरांतील वाहतूककोंडी फुटणार

By admin | Updated: November 16, 2015 23:50 IST

वसई-विरार शहरांतील वाहतूककोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपा हद्दीतील चार शहरांत सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली.

वसई : वसई-विरार शहरांतील वाहतूककोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपा हद्दीतील चार शहरांत सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली. सध्या ४ शहरांतील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी चार नगरपरिषदा अस्तित्वात असताना नवघर-माणिकपूरने सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, शासकीय अनुदान न मिळाल्यामुळे या सिग्नलचे दिवे कधी पेटलेच नाहीत. काही वर्षांत ४ शहरांमध्ये चारचाकी, दुचाकी वाहने व रिक्षांमध्ये भरमसाट वाढ झाली. तीन वर्षांपूर्वी परिवहन सेवा सुरू झाली, त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी जाणवू लागली. वाहतूक पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण राखण्याकामी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या संख्येतील भरमसाट वाढ लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आपल्या हद्दीत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी मिळाल्यामुळे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने आपल्या हद्दीत सिग्नल व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)