शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वसईसह दोन शहरांतील वाहतूककोंडी फुटणार

By admin | Updated: November 16, 2015 23:50 IST

वसई-विरार शहरांतील वाहतूककोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपा हद्दीतील चार शहरांत सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली.

वसई : वसई-विरार शहरांतील वाहतूककोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपा हद्दीतील चार शहरांत सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली. सध्या ४ शहरांतील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी चार नगरपरिषदा अस्तित्वात असताना नवघर-माणिकपूरने सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, शासकीय अनुदान न मिळाल्यामुळे या सिग्नलचे दिवे कधी पेटलेच नाहीत. काही वर्षांत ४ शहरांमध्ये चारचाकी, दुचाकी वाहने व रिक्षांमध्ये भरमसाट वाढ झाली. तीन वर्षांपूर्वी परिवहन सेवा सुरू झाली, त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी जाणवू लागली. वाहतूक पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण राखण्याकामी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या संख्येतील भरमसाट वाढ लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आपल्या हद्दीत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी मिळाल्यामुळे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने आपल्या हद्दीत सिग्नल व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)