शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

कोरोनाकाळात वाहतूक नियम धाब्यावर; रिक्षात प्रवाशांची कोंबाकोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:53 IST

सार्वजनिक प्रवासी साधने अपुरी

विरार : वसई-विरारमधील सार्वजनिक प्रवासी सेवा हळूहळू रुळावर येत असली तरी ती अद्याप अपुरी आहे. त्यामुळे वसईकर मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. मात्र दाटीवाटीने होणाऱ्या प्रवासामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका आहे. सध्या वसईत रिक्षामधून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे. हा प्रकार म्हणजे कोरोनावाढीला हातभार असून यावर वाहतूक विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

वसईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १६ हजारांच्या पुढे गेला आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या ३४५ झालेली आहे. कोविडच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत. तसेच टाळेबंदी शिथिल करताना खाजगी वाहतूक, आस्थापने यांना व्यवसायासाठी सूट देण्यात आली असतानादेखील येथे सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात आहेत.

रिक्षात केवळ दोनच प्रवाशांना नेण्याची मुभा रिक्षाचालकांना आहे, तर प्रवासी वाहनांमध्येही नियमांचे बंधन आहे. परंतु कमाईसाठी रिक्षाचालक दोन-तीन नव्हे तर चार-पाच प्रवासी रिक्षात भरून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसते. सध्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक साधने अपुरी असल्याने नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अशा वेळी रिक्षाचालकही प्रवाशांच्या असहायतेचा फायदा घेत रिक्षा पूर्ण भरल्याशिवाय निघत नाहीत.कारवाईची होतेय मागणीवसई शहरात प्रवाशांना कोंबून नेणाºया रिक्षाचालकांकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अशा रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कडक कारवाई करावी, अशी मागणी ते करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या