शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

आरटीओमुळेच दापचरी नाक्यावर ट्राफिक जॅम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:45 IST

- सुरेश काटे  तलासरी : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर गुजरात ...

- सुरेश काटे 

तलासरी : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर गुजरात वरु न मुंबईच्या दिशेने जाताना वारंवार मोठी वाहतूक कोंडी होत आहे. येथे होणारी वाहन तपासणी, वजन तसेच कायवाई करण्याच्या सदोष पद्धतीमुळे शेकडो वाहनांना नाहक ताटकळत राहवे लागते. आरटीओ व तपासणी ठेकेदारांच्या टाईमपास कार्यपद्धतीमुळे येथे दररोज सहा ते सात किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होत आहे.हा तपासणी नाका अद्यावत असून देखील येथील आर.टी.ओ. अधिकारी तपासणीसाठी अतिरिक्त वेळ घेत असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या तपासणी नाक्यावर वाहनांसाठी एकूण दहा लेन असून त्यापैकी दोन लेन छोट्या गाड्यांसाठी आहेत तर इतर आठ लेन मोठ्या गाड्यांसाठी आहेत. तरी देखील या ठिकाणी वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या असतात.वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत छोट्या गाड्यांचे चालक मात्र आपली गाडी विरु द्ध बाजूने चालवित असल्याने एखादा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.याबाबत आरटीओ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रि या देण्यास नकार दिला. तसेच स्वत:ची नेम प्लेट खिशात लपवली. हा बेदरकारपणा दररोज सुरु असतो.सदोष धोरण आणि लालफितीचा कारभारतपासणी नाक्यावर दररोज हजारोच्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. या गाड्यांचे कागदपत्र तपासणी व त्यांचे वजन करण्याचे काम केले जाते.या कामाचा ठेका सदभाव नामक कंपनीकडे असून वाहन दोषी आढळणाºया त्यावर कारवाई करण्याचे काम आरटीओ कार्यालयामार्फत केले जाते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrafficवाहतूक कोंडी