शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओमुळेच दापचरी नाक्यावर ट्राफिक जॅम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:45 IST

- सुरेश काटे  तलासरी : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर गुजरात ...

- सुरेश काटे 

तलासरी : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर गुजरात वरु न मुंबईच्या दिशेने जाताना वारंवार मोठी वाहतूक कोंडी होत आहे. येथे होणारी वाहन तपासणी, वजन तसेच कायवाई करण्याच्या सदोष पद्धतीमुळे शेकडो वाहनांना नाहक ताटकळत राहवे लागते. आरटीओ व तपासणी ठेकेदारांच्या टाईमपास कार्यपद्धतीमुळे येथे दररोज सहा ते सात किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होत आहे.हा तपासणी नाका अद्यावत असून देखील येथील आर.टी.ओ. अधिकारी तपासणीसाठी अतिरिक्त वेळ घेत असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या तपासणी नाक्यावर वाहनांसाठी एकूण दहा लेन असून त्यापैकी दोन लेन छोट्या गाड्यांसाठी आहेत तर इतर आठ लेन मोठ्या गाड्यांसाठी आहेत. तरी देखील या ठिकाणी वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या असतात.वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत छोट्या गाड्यांचे चालक मात्र आपली गाडी विरु द्ध बाजूने चालवित असल्याने एखादा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.याबाबत आरटीओ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रि या देण्यास नकार दिला. तसेच स्वत:ची नेम प्लेट खिशात लपवली. हा बेदरकारपणा दररोज सुरु असतो.सदोष धोरण आणि लालफितीचा कारभारतपासणी नाक्यावर दररोज हजारोच्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. या गाड्यांचे कागदपत्र तपासणी व त्यांचे वजन करण्याचे काम केले जाते.या कामाचा ठेका सदभाव नामक कंपनीकडे असून वाहन दोषी आढळणाºया त्यावर कारवाई करण्याचे काम आरटीओ कार्यालयामार्फत केले जाते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrafficवाहतूक कोंडी