शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोल फ्री पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:02 IST

भक्तांना दिलासा : गाडीची कागदपत्रे योग्य असल्यास पास मिळणार

विरार : भाविकांचा प्रवास अधिकाधिक सुखद व्हावा यासाठी प्रशासनाने कोकणात गणेश उत्सवाकरीता जाणाºया भाविकांच्या गाड्यांचा टोल मोफत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे भाविकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

गणेश उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे तर गाव जाण्यासाठी देखील भाविक सज्ज झालेले आहे. गणेश उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर भाविकांची ये-जा सुरु असते. महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक कोकणात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जातात तर टोल नाक्यावर भाविकांना वाट पहावी लागते. तसेच वाहनांची कोंडी होत राहते. तर उत्सवासाठी जाणाºया भाविकांना या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासनातर्फेगणेश उत्सवासाठी जाणाºया भाविकांना टोल फ्री करून देण्यात येणार आहे.

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय मार्ग क्र मांक ४८ तसेच नाशिक जिल्ह्यातून येणारे गणेशभक्त यांना राष्ट्रीय महामार्ग क्र .३ वर टोल मोफत करण्यात येणार आहे. गणेश उत्सवाच्या काळात म्हणजेच ३० आॅगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत प्रशासनातर्फे टोल मोफत करण्यात आलेला आहे. आपल्याजवळ असलेल्या वसई आर.टी.ओ कार्यालयात जाऊन टोल फ्री पास घेणे गरजेचे आवश्यक आहे.आर.टी.ओ.कडून हा पास देण्यात येणार असून पास असल्याशिवाय टोल माफ केला जाणार नाही आहे. तसेच आर.टी.ओ. विभागात जाणे शक्य नसेल तर वाहतूक विभागात जाऊन हा पास घ्यायचा आहे. मोटर वाहन विभागाकडून गाडी नंबर, फोन नंबर या सर्वांचा तपास करण्यात येईल व गाडीची कागदपत्र योग्य असल्यास टोल फ्री पास देण्यात येईल.यामुळे भाविकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. मुंबई शहर, पालघर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक या जिल्ह्यातून कोकणात जाणाºया भाविकांना हा पास देण्याची प्रक्रि या सुरु झालेली आहे तर वसईकरांना टोल मोफत करण्यासाठीचा पास वसई आर.टी.ओ. कार्यालयात उपलब्ध होणार आहे. 

मोटर वाहन विभागात पास उपलब्ध आहेत. पास देण्याची प्रक्रि या सुरु झालेली आहे. वाहन मालकांनी गाडीचे कागदपत्र आणून पास घ्यायचे आहे. ३० आॅगस्ट ते १२ सप्टेंबर या दरम्यान पास वापरता येईल.- अनिल पाटील,अधिकारी, आर.टी.ओ, वसई