शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दहा विभक्त जोडपी आली एकत्र

By admin | Updated: February 14, 2015 04:55 IST

: विभक्त झालेल्या दहा जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला पुन्हा एकत्र नांदण्याचे ठरवल्याने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात त्यांचा सत्कार

मुंबई : विभक्त झालेल्या दहा जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला पुन्हा एकत्र नांदण्याचे ठरवल्याने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अभिनेते भरत जाधव यांनी पत्नीसह उपस्थित राहून या दाम्पत्यांचे अभिनंदन केले.विविध कारणांनी मतभेद होऊन शेवटी विभक्त होण्याचा निर्णय काही दाम्पत्य घेतात. यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येतो. तेव्हा समुपदेशकांकडून या दाम्पत्यांना पुन:श्च विचार करण्याचा सल्ला देण्यात येतो. यातूनच या दहा दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतल्याने ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने या सर्वांचे न्यायालयाकडून सत्काराद्वारे कौतुक करण्यात आले.‘विभक्त झालेली ही कुटुंबे आता पुन्हा नव्याने संसार सुरू करणार आहेत. यासाठी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आता सर्वांनीच जुन्या घटना, मतभेद विसरून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, असा सल्ला अभिनेता भरत जाधव यांनी यावेळी दिला. ‘चुका सर्वांकडून होत असतात. मात्र त्या चुका मान्य करून समोरच्यानेही माफ करण्यातच समाधान मिळते, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सुभाष कापरे यांनी या वेळी केले. ‘नो वॉर सिर्फ प्यार’ असे घोषवाक्य सर्वांनी लक्षात ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.‘पती-पत्नीत सलोखा असला पाहिजे. लग्नानंतर काही ना काही कारणाने वाद होतच असतात. मात्र या गोष्टी आपापसातच मिटवून गैरसमज दूर करणे महत्त्वाचे आहे. विभक्त होण्याचा निर्णय चुकीचाच असतो. कारण या सर्वांचा मुलांवर परिणाम होत असतो’, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मोरे यांनी केले. न्या. मोरे यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)