शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

डहाणूत अन्न सुरक्षा योजनेचे तीनतेरा

By admin | Updated: August 4, 2015 03:21 IST

डहाणू तालुक्यात गेल्या मे, जून, जुलै महिन्याचा अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारा धान्यसाठा रास्तभाव दुकानदारांना मिळाला नाही. या प्रकारामुळे डोंगरकुशीत

डहाणू : डहाणू तालुक्यात गेल्या मे, जून, जुलै महिन्याचा अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारा धान्यसाठा रास्तभाव दुकानदारांना मिळाला नाही. या प्रकारामुळे डोंगरकुशीत राहणाऱ्या हजारो आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी डहाणू रास्तभाव दुकानदारांच्या एका शिष्टमंडळाने डहाणू तहसीलदारांना केली आहे.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या व सत्तर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या डहाणू तालुक्यात एकूण ७५ हजार रेशनकार्डधारक असून त्यात ४५ हजार कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहे. डहाणू तालुक्यात गेल्या चोवीस वर्षांपासून केंद्र शासनाने उद्योगबंदी लादल्यामुळे येथे कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही. परिणामी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या स्वस्त तांदूळ, गहू, साखर, तेल, रॉकेल आदी वस्तूंचा येथील हजारो आदिवासी कुटुंबांना मोठा आधार असतो. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून येथील रास्तभाव दुकानदारांना धान्य मिळत नाही. मागील आघाडी सरकारने जानेवारी २०१४ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा योजना सुरू केली. त्यानुसार अंत्योदय व दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका लाभार्थ्याला प्रति माह ३५ किलो धान्य तसेच प्राधान्य कुटुंबाला पाच किलो प्रति माह धान्य पुरविण्यात येत होते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाने मोठ्या प्रमाणात धान्यसाठ्यात कपात केल्याने गोरगरिबांना प्रचंड महागाईत जीवन जगणे अत्यंत कठीण झाले आहेत. त्यातच गेल्या मे, जून, जुलैपासून बहुसंख्य धान्य दुकानदारांनी पैसे भरून धान्याचे परमिटदेखील मिळविले. परंतु, एफसीआय (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) मधून होणाऱ्या अपुऱ्या धान्य पुरवठ्याने दुकानदार व रेशनकार्डधारक त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)