शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

विक्रमगडमधून तीन हजार भाविक त्र्यंबकच्या वारीला

By admin | Updated: January 23, 2017 05:07 IST

गेल्या अनेक वर्षांपासून अव्याहतपणे विक्रमगड व परिसराच्या कानाकोपऱ्यातून तीन हजार भाविक निवृत्तीनाथांच्या वारीसाठी त्र्यंबकेश्वरच्या

राहुल वाडेकर / विक्रमगडगेल्या अनेक वर्षांपासून अव्याहतपणे विक्रमगड व परिसराच्या कानाकोपऱ्यातून तीन हजार भाविक निवृत्तीनाथांच्या वारीसाठी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघाले आहेत. निवृत्तीनाथाच्या दर्शनासाठी विक्रमगडकरही मागे राहीलेले नाहीत़. विक्रमगडमधून ३००० वारकरी १७ जानेवारीपासून वारीसाठी निघाले आहेत़ हे वारकरी विक्रमगड, साखरे, जव्हार, मोखाडा, मोरचुंडी व नंतर त्र्यंबकेश्वर येथे प्रस्थान करतात व तेथे आलेल्या संताच्या दिंडयांमध्ये सहभागी होेतात. विक्रमगडहून त्र्यंबकेश्वर-नाशिक निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ माउलींच्या दिंडयांनी त्र्यंबकेश्वर-नाशिक प्रवेश केला आहे़तर काही वाटेवरील वारकरी दिंडया आता अंतिम टप्प्यात आले आहे. एकनाथ, नामदेव, सोपान, मुक्ताबाई, निवृत्ती माऊली तुकाराम’ असा जयघोष करीत या दिंड्या जात असतात. दिंडीमध्ये भालदार, चोपदार, तुळशीधारी महिला, एकतारीधारक, वीणाधारक, घोडेवाला, पालखीवाले, किर्तनकार, भजनीबुवा, तंबोरेवाले असे अनेक रुपातले वारकरी असतात. अत्यंत शिस्तीने ते ही वारी पार पाडत असतात. तो त्यांच्या भक्तीजीवनाचा अविभाज्य भाग असतो.