शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

तालुक्यातील अनेक नळयोजनांचे तीनतेरा

By admin | Updated: January 23, 2017 05:13 IST

पाणीटंचाई निवारणार्थ तालुक्यात सुरू केलेल्या अनेक नळयोजनांचे सध्या बारा वाजले आहेत. या पाणीटंचाईग्रस्त गावपाडयांना

विक्रमगड : पाणीटंचाई निवारणार्थ तालुक्यात सुरू केलेल्या अनेक नळयोजनांचे सध्या बारा वाजले आहेत. या पाणीटंचाईग्रस्त गावपाडयांना नळ योजनेचा लाभ व्हावा यासाठी शासनाने लाखो रूपये खर्च करून टेटवाली, खांड, उपराळे, तलवाडा, कुंज अशा अनेक योजना तयार करण्यात आल्या परंतु त्यातील काही योजना या अर्धवट आहेत तर काही विज बिलाच्या थकबाकीमुळे बंद आहेत. परंतु त्यात भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस त्याला कोसोदूर जाऊन पाणी आणावे लागते त्यामुळे गेली ३ ते ४ वर्षापासून अशा अनेक योजना या बंद आहेत. त्या कार्यान्वित व्हाव्यात यासाठी कोणीच प्रयत्न करीत नाही स्थानिकांनी अनेक वेळा मागणी केली परंतु लवकरच सुरू होईल असेच वेळमारू उत्तर पाणीपुरवठा विभागाकडून मिळत आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाली की हा प्रश्न ऐरणीवर येतो मात्र स्थानिक नेते व प्रशासकीय अधिकारी याकडे सोयस्करपणे दुर्लक्ष करतात व त्यामुळे त्या रखडल्या आहेत. त्या लवकर सुरू करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)