शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तालुक्यातील अनेक नळयोजनांचे तीनतेरा

By admin | Updated: January 23, 2017 05:13 IST

पाणीटंचाई निवारणार्थ तालुक्यात सुरू केलेल्या अनेक नळयोजनांचे सध्या बारा वाजले आहेत. या पाणीटंचाईग्रस्त गावपाडयांना

विक्रमगड : पाणीटंचाई निवारणार्थ तालुक्यात सुरू केलेल्या अनेक नळयोजनांचे सध्या बारा वाजले आहेत. या पाणीटंचाईग्रस्त गावपाडयांना नळ योजनेचा लाभ व्हावा यासाठी शासनाने लाखो रूपये खर्च करून टेटवाली, खांड, उपराळे, तलवाडा, कुंज अशा अनेक योजना तयार करण्यात आल्या परंतु त्यातील काही योजना या अर्धवट आहेत तर काही विज बिलाच्या थकबाकीमुळे बंद आहेत. परंतु त्यात भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस त्याला कोसोदूर जाऊन पाणी आणावे लागते त्यामुळे गेली ३ ते ४ वर्षापासून अशा अनेक योजना या बंद आहेत. त्या कार्यान्वित व्हाव्यात यासाठी कोणीच प्रयत्न करीत नाही स्थानिकांनी अनेक वेळा मागणी केली परंतु लवकरच सुरू होईल असेच वेळमारू उत्तर पाणीपुरवठा विभागाकडून मिळत आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाली की हा प्रश्न ऐरणीवर येतो मात्र स्थानिक नेते व प्रशासकीय अधिकारी याकडे सोयस्करपणे दुर्लक्ष करतात व त्यामुळे त्या रखडल्या आहेत. त्या लवकर सुरू करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)