शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

पालघर जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, १५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 05:27 IST

शुक्रवारी झालेल्या पावसात जिल्ह्यात वीज पडून महिलेसह अन्य दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दहा ते बारा लोक जखमी झाले आहेत.

पालघर/ मनोर/ कासा : शुक्रवारी झालेल्या पावसात जिल्ह्यात वीज पडून महिलेसह अन्य दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दहा ते बारा लोक जखमी झाले आहेत. पालघरमध्ये एका धोकादायक इमारतीचा मागचा भाग कोसळला. यात सुदैवाने १८ कुटुंबे वाचली आहेत. तसेच अनेक भागातील शेतकºयांच्या घराचे पत्रे वादळी वाºयाने उडून गेले आहेत. तसेच कापणी करून शेतात रचलेले पीक भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेही उशिराने धावल्या.शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वसई तालुक्यांत संध्याकाळी ५ वाजता विजेच्या वादळीवारी, कडकडाटासह पडलेल्या पावसाने धुमाकूळ घातला.मनोरजवळील म्हसकर पाड्यातील संगीता सखाराम सुतार (४१), आंबेदा येथील वसंत कृष्णा पाटील (५४) तर विक्रमगड तालुक्यातील एकनाथ काशिनाथ शेलार (३५, रा. केव) या तिघांचा मृत्यू झाला. नारायण खेवटा व अन्य १० ते १२ लोकांच्या अंगावर वीज कोसळली. तर एकूण १५ जखमी झाले आहेत.जुना पालघर येथील प्रकाश बेकरी नामक धोकादायक ठरवलेल्या दोन मजली इमारतीचा मागचा भाग कोसळला. सुदैवाने या इमारतीमधील १८ कुटुंबांचा जीव वाचला. तर बहाडोली येथील एका घरावर वीज पडून ते घर मधोमध चिरले गेले. यात प्राणहानी झाली नाही. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झाड पडल्याने काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.