शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

तीन साहसीवीरांनी पूर्ण केला वसई ते नेपाळ २१०० किमी सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2023 15:57 IST

काठमांडू येथील थमेल मार्केटमध्ये प्रवेश करत आपली साहसी २१०९ किमी सायकल मोहिम संपवली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- "सेव्ह ट्री, सेव लाइफ" हे ब्रीदवाक्य घेऊन वसईतील तीन साहसवीर वसई ते नेपाळ काठमांडू येथे २० ऑगस्टला सायकलवरून प्रवासाला निघाले होते. तब्बल २१०० किलोमीटरचा हा सायकल प्रवास हे तिघे २१ दिवसात पूर्ण करणार होते. मात्र या साहसी वीरांनी निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदरच म्हणजेच १८ दिवसांत ही मोहीम फत्ते केली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांनी नेपाळ, काठमांडू येथील थमेल मार्केटमध्ये प्रवेश करत आपली साहसी २१०९ किमी सायकल मोहिम संपवली.

ज्युड डिसोझा, सचिन कवळी व प्रणव राऊत अशी या तिघांची  नावे असून ते वसई एडवेंचर फाउंडेशनच्या माध्यमातून या मोहिमेसाठी निघाले होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या विमानाने हे तिघेही मुंब‌ईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. वसई एडवेंचर फाउंडेशन तर्फे वसई ते काठमांडू अशी दीर्घ अंतराची साहसी सायकल मोहीम आयोजित करण्यात आली होती. सेव्ह ट्री सेव लाइफ हा संदेश घेऊन वसई वरून हे सायकल स्वार निघाले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पुढे भारत-नेपाळ सीमा ओलांडून तेव्हा काठमांडू येथे पोहोचले. २० ऑगस्टला वस‌ई येथून माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी या सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला होता.

या मोहिमेत सायकल स्वारांनी सायकल व्यतिरीक्त कुठलेही इतर वाहन न वापरता वसई ते काठमांडू हे २१०० किमी अंतर पार केले आहे. वसई एडवेंचर फाउंडेशन ही संस्था गेल्या ३० वर्षांपासून  गिर्यारोहण, सायकलींग, साहसी शिबिरे, पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम असे उपक्रम राबवित असून वसई तालुक्यातील कलाक्रीडा महोत्सव, वसई विजयोत्सव इत्यादी सामाजिक उपक्रमातही सक्रिय सहभागी असते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार