शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

अवैध ४८ इमारती, ढाबे भुईसपाट होणार

By admin | Updated: November 15, 2016 04:17 IST

तुंगारेश्वर अभयारण्यातील हिरवळीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या ४८ इमारती आणि ढाबे भुईसपाट करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

वसई : तुंगारेश्वर अभयारण्यातील हिरवळीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या ४८ इमारती आणि ढाबे भुईसपाट करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. नॅशनल पार्कचे कर्मचारी आणि एसआरपीएफ च्या सहायाने लवकरच या कारवाईला सुरवात होणार असल्याचे वनक्षेत्रपाल दिलीप तोंडे यांनी सांगितले.या जागेवर सुमारे ३० इमारती उभारण्यात आल आहेत.तर ६ ढाबे वजा हॉटेलही या जागेवर वसली आहेत. काही नागरिकांनी या इमारती आणि ढाबे जमीनदोस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली होती.त्यामुळे कारवाईचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी वसई-विरार महापालिकेचेही सहर्काय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ५३,५४ आणि ५४ अ अन्वये ही कारवाई करण्यात येणार आहे.त्यासाठी १६ जून २०१५ ला नोटीसाही देण्यात आल्या होत्या.त्यावर सुनावणी होवून सदरची बांधकामे बेकादेशीर असल्याचे सिद्ध झाले. त्यात कोल्ही-३०,चंद्रपाडा-१२,बापाणे-२,मालजीपाडा-२,देवदळ-१ आणि सारजामोरी १ अशा ४८ बांधकामांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात गोखिवरे वनविभागाचवतीने ती भुईसपाट करणत येणार असून,तसा आराखडाही तयार झाला आहे, अशी माहिती तोंडे यांनी दिली. (प्रतिनिधी)