शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

गुन्ह्यात जप्त झालेली २०० वाहने झाली खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:22 IST

कण्हेर पोलीस चौकी परिसरातील दुर्घटना : बोली लावायला कुणी आलेच नव्हते

वसई : विरार मधील पोलीस चौकीत लागलेल्या आगीत २०० दुचाकी जळून खाक झाल्या. गुरूवारी दुपारी विरार पूर्वेच्या कणेर चौकीत ही दुर्घटना घडली. ट्रान्सफॉर्मरमधील आॅईलच्या गळतीने झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे पोलिसांनी सागितले.

विरार पूर्व महामार्गालगत असलेल्या कण्हेर पोलीस चौकीच्या मागे पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी ठेवल्या होत्या. गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चौकीच्या मागे असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधील आॅईलच्या गळतीमुळे या ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. यामुळे जप्त केलेल्या दुचाकींना आग लागली. त्यानंतर तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्याने २ गाड्याच्या साहाय्याने आग विझविली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच ही वाहने पोलिसानी वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेली होती. पोलीस स्थानकात जागा नसल्याने ती कणेर पोलीस चौकीच्या मागे उभी करण्यात आलेली होती.

२००हून अधिक वाहने आगीत जळून राख झाल्याची माहिती अग्निशमन जवानांनी दिली.लिलाव ढकलला होता पुढेया दुचाकी विविध गुन्ह्यात वापरलेल्या असून त्यांचा लिलाव करण्यासाठी त्या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. याच महिन्यात या वाहनांची लिलाव प्रकिया पूर्ण झाली होती. परंतु त्यांची बोली लावण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने हे लिलाव पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती विरार पोलिसांनीदिली.