शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

विक्रमगडच्या आमसभेला चार वर्षात मुहुर्तच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:43 IST

जनतेचा संताप लोकसभेच्या पथ्यावर; विक्रमगड मागतायत आमदारांच्या कामाचा हिशेब

- राहुल वाडेकर विक्रमगड : गेल्या चार वर्षांपासून तालुका पंचायत समितीची एकही आमसभा होऊ शकलेली नाही. ही आमसभा न घेण्याबाबत गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीच्या अचारसंहितेची कारणे पुढे केली जात असली तरी आगामी लोकसभा निवडणूकीवर त्याचा निश्चित परिणाम होणार आहे. आमदारांनी केलेल्या कामाचा जनता हिशेब मागत असून आमसभेला गत चार वर्षांत मुहुर्त न सापडल्याने विक्रमगडकर संताप व्यक्त करीत आहेत.२००८ मध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेमध्ये विक्र मगड विधानसभा मतदार संघ तयार झाला. मात्र गेल्या ९ वर्षात तालुक्याचा विकासाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, वीज, रोजगार अशा अनेक समस्या आ वासुन आजही उभ्या आहेत.तालुक्यातील जनतेला आपल्या सार्वजनिक समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखली जाणारी तालुक्याची आमसभा गेल्या चार वर्षांपासून झालेली नाही. आमसभेत घेतलेल्या ठरावांना, तसेच आम जनतेकडून केलेल्या सार्वजनिक कामांच्या सुचनांना अनन्यसाधारण महत्व असते. विशेषत: दरवर्षी होणाऱ्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन ते तीन महिने आधी आमसभा घेणे बंधनकारक असते. या आमसभांमधून घेतलेले धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतुद करता येते मात्र, गेल्या चार वर्षात तालुक्यात एकही आमसभा झालेली नाही. गेल्या चार वर्षात विक्र मगड तालुक्यात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत विविध कामांमध्ये झालेला लाखो रु पयांचा भ्रष्टाचार, कधी सुका तर कधी ओळा दुष्काळाची शेतकऱ्यांना न मिळालेली भरपाई अशा अनेक मुद्द्यावर येथील जनतेला या तालुक्याच्या आमसभेत मांडायचे होते पण आमसभा न झाल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.आमसभेच्या माध्यमातून अनेक प्रश्न, समस्या निकाली लागतात, पण आमसभा न झाल्याने या समस्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे.- संदेश राऊत, सामाजिक कार्यकर्तआमसभा दरवर्षी होणे गरजेचे आहे. जेणे करु ण विक्र मगड तालुक्यातील खेडे-पाड्यातील प्रश्न आमदाराना कळतील. तालुक्यातील आमसभा न झाल्याणे सर्व सामन्याचे समस्या मांडायचे तरी कोणा कडे असा प्रश्न पडला आहे.- लहु नडगे, नागरिकगेल्या चार वर्षात आमसभा झाली नाही. या वर्षी ही आमसभा होणे धूसर आहे. या मागे आमदाराचे काम न करणाºया आधिकाºयाना पाठिशी घालण्याचे धोरण तर नाही ना? त्यात तालुक्यातील अनेक गैरव्यावहार उघड झाले आहेत त्यामुळे आमदारानी आमसभा घेणे गरजेचे आहे. - रविंद्र आयरे, सामाजिक कार्यकर्ते