शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अंदाजपत्रकात करवाढ नाही

By admin | Updated: February 25, 2015 22:50 IST

वसई विरार शहर मनपाचा २०१५-१६ चा आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. त्यात कोणतीही करवाढ नसून

वसई : वसई विरार शहर मनपाचा २०१५-१६ चा आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. त्यात कोणतीही करवाढ नसून शिल्लक मात्र ३७ कोटी ५७ लाख रू. आहे. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे कर आणि दरवाढीचा बोजा सर्वसामान्य करदात्यांवर पडू नये याची काळजी घेण्यात आली आहे. एकूण २३७४ कोटी ५८ लाख रू. जमा तर २३३७ कोटी ५७ लाख खर्च दाखवण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प महासभेसमोर येणार असून त्यावर चर्चा झाल्यानंतर तो मंजूर करण्यात येणार आहे.यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा व अन्य नागरीसुविधा ४१८ कोटी, दिवाबत्ती व्यवस्था २५ कोटी, स्वच्छता व साफसफाई १३९ कोटी, अग्नीशमन ३१ कोटी, बांधकाम १ हजार ७ कोटी अशा या तरतूदी आहेत. थकीत कर वसूल करण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात येणार आहे. ५ वर्षाचा कर एकाच वेळी भरणा केल्यास १५ टक्क्याची सवलत देण्यात येणार आहे. करवसूलीचे इष्टांक गाठता न आल्यामुळे करदात्यासाठी ही योजना अंमलात आणणार आहेत. सदर अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी अवधी मागितला, पण त्यास नकार देण्यात आल्यामुळे विरोधी पक्ष नेते विनायक निकम, संजय कोळी व राजन पाटील यांनी सभात्याग केला. गेल्या आर्थिक वर्षात कोणत्याही योजना अंमलात येऊ शकल्या नाहीत. या योजनांचा अर्थसंकल्पामध्ये कोणताही उल्लेख नसल्यामुळे या योजना गुंडाळण्यात आल्या का? असा प्रश्न करदात्यांना पडला आहे. डहाणू तालुक्यात सुसरी नदीवर अतिरीक्त पाणीपुरवठा योजना प्रकल्प राबवण्यासंदर्भात तसेच अन्य योजनांची सद्यस्थिती याबाबत कोणतेही आकलन त्यामुळे नगरसेवक व जनतेला होत नाही, असा आक्षेप आहे. (प्रतिनिधी)