शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

घरात एकही दाणा राहिलेला नाही, कुटुंब खाणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:44 IST

कर्जाच्या थकबाकीचा प्रश्न : आवरे येथील शेतकरी किरपण चिंतेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही राहिला उभा

भातसानगर : शहापूर तालुक्यात पावसाने कहर केल्याने भातपिके हातची गेली. यामध्ये लष्करी अळीनेही होत्याचे नव्हते केल्याने आवरे येथील शेतकरी भातपिकाबाबतीत नेस्तनाबूत झाला आहे. असे कोणतेही वर्ष नाही की, जे शेतकऱ्याला फलदायी ठरले. मात्र, तरीही शेतकºयाने संकटांचा सामना करत तग धरला. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी असून सतत पडणाºया पावसाने सारीच शेती बेचिराख झाल्याने शेतकरीच देशोधडीला लागला आहे.

आवरे येथील दत्तू बाबू किरपण या शेतकºयाने आपल्या दीड एकरच्या शेतात भातपिकाची लागवड केल्यानंतर त्याने योग्य खतांचा वापरही केला. शेतात आलेले गवत (बेननी), वाढलेले भातपीक मुसळधार पावसातही तग धरून उभे राहिले. हिरव्यागार दिसणाºया भाताच्या पातीने हळूहळू रंग बदलायला सुरुवात केली. पण, जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे भाताच्या लोंबीचा सतत पडणाºया पावसामुळे चेहरामोहरा बदलला. पावसामुळे या भातावर पडलेल्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज एकही दाणा या शेतकऱ्यांच्या घरात गेलेला नाही. शिवाय, त्यांनी सेवा सोसायटीचे कर्ज घेतले असून ९७ हजार रु पये थकबाकी त्यांच्यावर असल्याने आता ही भरायची कशी, असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तीन मुलांचा सांभाळ करणे, त्यातच दोन मुलांचा शिक्षणाचा खर्च करणे आता कसे झेपणार, ही चिंताही सतावत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार