शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

घरात एकही दाणा राहिलेला नाही, कुटुंब खाणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:44 IST

कर्जाच्या थकबाकीचा प्रश्न : आवरे येथील शेतकरी किरपण चिंतेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही राहिला उभा

भातसानगर : शहापूर तालुक्यात पावसाने कहर केल्याने भातपिके हातची गेली. यामध्ये लष्करी अळीनेही होत्याचे नव्हते केल्याने आवरे येथील शेतकरी भातपिकाबाबतीत नेस्तनाबूत झाला आहे. असे कोणतेही वर्ष नाही की, जे शेतकऱ्याला फलदायी ठरले. मात्र, तरीही शेतकºयाने संकटांचा सामना करत तग धरला. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी असून सतत पडणाºया पावसाने सारीच शेती बेचिराख झाल्याने शेतकरीच देशोधडीला लागला आहे.

आवरे येथील दत्तू बाबू किरपण या शेतकºयाने आपल्या दीड एकरच्या शेतात भातपिकाची लागवड केल्यानंतर त्याने योग्य खतांचा वापरही केला. शेतात आलेले गवत (बेननी), वाढलेले भातपीक मुसळधार पावसातही तग धरून उभे राहिले. हिरव्यागार दिसणाºया भाताच्या पातीने हळूहळू रंग बदलायला सुरुवात केली. पण, जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे भाताच्या लोंबीचा सतत पडणाºया पावसामुळे चेहरामोहरा बदलला. पावसामुळे या भातावर पडलेल्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज एकही दाणा या शेतकऱ्यांच्या घरात गेलेला नाही. शिवाय, त्यांनी सेवा सोसायटीचे कर्ज घेतले असून ९७ हजार रु पये थकबाकी त्यांच्यावर असल्याने आता ही भरायची कशी, असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तीन मुलांचा सांभाळ करणे, त्यातच दोन मुलांचा शिक्षणाचा खर्च करणे आता कसे झेपणार, ही चिंताही सतावत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार