शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

रब्बीसाठी ठाणे जिल्हा बँक कर्ज देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:14 IST

शेतकऱ्यांना दिलासा; पावसाने नुकसान

पारोळ : वसईतील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असताना सोसायटीमधून घेतलेले पीककर्ज कसे फेडायचे व रब्बी पिकासाठी कसा पैसा उभा करायचा असे दुहेरी संकट शेतकºयांपुढे उभे आहे. मात्र ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठा निर्णय घेतला असून या वर्षीचे खरीप पीक कर्ज असतानाच आता रब्बी पिकासाठी शेतकºयांना बँक कर्ज देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकºयांसाठी दिलासा देणारा असून यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.वसई तालुक्यात १० सेवा सोसायटी असून यावर्षी वसई पूर्व भागातील खरीप पिकासाठी २४५ शेतकरी यांना १ कोटी ४८ लाखांचे पीक कर्ज वाटप ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने चांदीप शाखेतून केले. या कर्जावर शेतकरी यांनी भातपिक लागवड केली. दरवर्षी शेतकरी भाताचे पीक किंवा भाताचे तण विकून खरीप पिकासाठी घेतलेले कर्ज फेडून पुन्हा रब्बी पिकांसाठी कर्ज उचलत असे. ते बिनव्याजी मिळत असल्याने खरीप व रब्बी कर्जाचा शेती करण्यासाठी शेतकºयांना मोठा फायदा होत असे. तोंडाजवळ आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने खरीप पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न उभा असताना कर्ज नाही फेडले तरी रब्बी पिकांसाठी कर्ज दिले जाणार आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी यांच्या पाठिशी असून या वर्षी संकटात असलेल्या शेतकºयांना खरीप पीक कर्ज असतानाही आता रब्बी पीक कर्ज घेता येणार आहे. शेतकºयांनी रब्बी पिकासाठी कर्ज घ्यावे.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक