शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

रब्बीसाठी ठाणे जिल्हा बँक कर्ज देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:14 IST

शेतकऱ्यांना दिलासा; पावसाने नुकसान

पारोळ : वसईतील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असताना सोसायटीमधून घेतलेले पीककर्ज कसे फेडायचे व रब्बी पिकासाठी कसा पैसा उभा करायचा असे दुहेरी संकट शेतकºयांपुढे उभे आहे. मात्र ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठा निर्णय घेतला असून या वर्षीचे खरीप पीक कर्ज असतानाच आता रब्बी पिकासाठी शेतकºयांना बँक कर्ज देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकºयांसाठी दिलासा देणारा असून यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.वसई तालुक्यात १० सेवा सोसायटी असून यावर्षी वसई पूर्व भागातील खरीप पिकासाठी २४५ शेतकरी यांना १ कोटी ४८ लाखांचे पीक कर्ज वाटप ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने चांदीप शाखेतून केले. या कर्जावर शेतकरी यांनी भातपिक लागवड केली. दरवर्षी शेतकरी भाताचे पीक किंवा भाताचे तण विकून खरीप पिकासाठी घेतलेले कर्ज फेडून पुन्हा रब्बी पिकांसाठी कर्ज उचलत असे. ते बिनव्याजी मिळत असल्याने खरीप व रब्बी कर्जाचा शेती करण्यासाठी शेतकºयांना मोठा फायदा होत असे. तोंडाजवळ आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने खरीप पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न उभा असताना कर्ज नाही फेडले तरी रब्बी पिकांसाठी कर्ज दिले जाणार आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी यांच्या पाठिशी असून या वर्षी संकटात असलेल्या शेतकºयांना खरीप पीक कर्ज असतानाही आता रब्बी पीक कर्ज घेता येणार आहे. शेतकºयांनी रब्बी पिकासाठी कर्ज घ्यावे.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक