शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

तारापूरच्या ४ उद्योगांवर बंदची करवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:28 IST

बोईसर : तारापूर एम आय डी सी तील चार उद्योगावर महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई  केली असून लवकरच आणखी १० ते १५ उद्योगावर कारवाई होण्याची शक्यता  आहे.  ८ महिन्यांत ६४ उद्योगांवर करवाई केली असली तरी काही उद्योगावर पुन्हा  पुन्हा करवाई करावी लागल्याने तारपूरच्या उद्योजकांवर धाकच राहिलेला नाही.तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून ...

बोईसर : तारापूर एम आय डी सी तील चार उद्योगावर महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई  केली असून लवकरच आणखी १० ते १५ उद्योगावर कारवाई होण्याची शक्यता  आहे.  ८ महिन्यांत ६४ उद्योगांवर करवाई केली असली तरी काही उद्योगावर पुन्हा  पुन्हा करवाई करावी लागल्याने तारपूरच्या उद्योजकांवर धाकच राहिलेला नाही.तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून व सामुदायिक केंद्रातून (सी ई टी पी ) प्रक्रिया न करताच प्रचंड  प्रमाणात  रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात आणि नाल्या मधे अनधिकृतपणे सोडले जाते आहे.  त्यामुळे पर्यावरणाची हानी केली जात असून त्याचे गंभीर परिणाम  किनारपट्टी भागातील मच्छीमार व शेतजमीनीवर होत असल्याची याचिका  अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या राष्ट्रीय हरित लावादा कडे दाखल केल्या नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर २०१६ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे व रायगडच्या विशेष पथकाने मागील आठवड्यात अनेक रासायनिक उद्योगातून बाहेर पडणाºया सांडपाण्याचे नमुने पृथ:करणासाठी पाठविले होते त्या पैकी चार उदयोग दोषी आढळले आहेत तर आणखी अनेकांवर लवकरच कारवाई होणार आहे आता करवाई करण्यात आलेल्या उद्योगांमध्ये सिल्व्हेस्टर टेक्सटाइल, निपुर केमिकल्स, निर्भया रसायन आणि सारेक्स केमिकल्स या उद्योगाचा समावेश आहे.सारेक्स केमिकल्सवर एप्रिल महिन्यात उत्पादन तात्पुरते बंद ची करवाई कारण्यात आली होती मात्र तरीही या उद्योगाने पर्यवरणाचे नियम पायदळी तुडविल्याने अशा उद्योगांवर कडक करवाई करण्यात यावी अशी मागणी होत असून ११ सप्टेंबर ला राष्ट्रीय हरित लवादाकडे तारापूर संदर्भात सुनावणी असल्याने तिच्या भीतीने ही कारवाई होत असून त्या सुनावणीकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.