शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

तारापूरच्या ४ उद्योगांवर बंदची करवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:28 IST

बोईसर : तारापूर एम आय डी सी तील चार उद्योगावर महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई  केली असून लवकरच आणखी १० ते १५ उद्योगावर कारवाई होण्याची शक्यता  आहे.  ८ महिन्यांत ६४ उद्योगांवर करवाई केली असली तरी काही उद्योगावर पुन्हा  पुन्हा करवाई करावी लागल्याने तारपूरच्या उद्योजकांवर धाकच राहिलेला नाही.तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून ...

बोईसर : तारापूर एम आय डी सी तील चार उद्योगावर महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई  केली असून लवकरच आणखी १० ते १५ उद्योगावर कारवाई होण्याची शक्यता  आहे.  ८ महिन्यांत ६४ उद्योगांवर करवाई केली असली तरी काही उद्योगावर पुन्हा  पुन्हा करवाई करावी लागल्याने तारपूरच्या उद्योजकांवर धाकच राहिलेला नाही.तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून व सामुदायिक केंद्रातून (सी ई टी पी ) प्रक्रिया न करताच प्रचंड  प्रमाणात  रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात आणि नाल्या मधे अनधिकृतपणे सोडले जाते आहे.  त्यामुळे पर्यावरणाची हानी केली जात असून त्याचे गंभीर परिणाम  किनारपट्टी भागातील मच्छीमार व शेतजमीनीवर होत असल्याची याचिका  अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या राष्ट्रीय हरित लावादा कडे दाखल केल्या नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर २०१६ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे व रायगडच्या विशेष पथकाने मागील आठवड्यात अनेक रासायनिक उद्योगातून बाहेर पडणाºया सांडपाण्याचे नमुने पृथ:करणासाठी पाठविले होते त्या पैकी चार उदयोग दोषी आढळले आहेत तर आणखी अनेकांवर लवकरच कारवाई होणार आहे आता करवाई करण्यात आलेल्या उद्योगांमध्ये सिल्व्हेस्टर टेक्सटाइल, निपुर केमिकल्स, निर्भया रसायन आणि सारेक्स केमिकल्स या उद्योगाचा समावेश आहे.सारेक्स केमिकल्सवर एप्रिल महिन्यात उत्पादन तात्पुरते बंद ची करवाई कारण्यात आली होती मात्र तरीही या उद्योगाने पर्यवरणाचे नियम पायदळी तुडविल्याने अशा उद्योगांवर कडक करवाई करण्यात यावी अशी मागणी होत असून ११ सप्टेंबर ला राष्ट्रीय हरित लवादाकडे तारापूर संदर्भात सुनावणी असल्याने तिच्या भीतीने ही कारवाई होत असून त्या सुनावणीकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.