शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे तारापूरच्या उद्योगांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:46 IST

रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनच्या अत्यल्प उपस्थिती मूळे तारापूरच्या उद्योगांमधील उत्पादनावर व बोईसर परिसरातील बँका व इतर आर्थिक संस्थाच्या व्यवहारावर गंभीर परिणाम होऊन सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या तर काही बँकाना चक्क कुलूप होते.

बोईसर - रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनच्या अत्यल्प उपस्थिती मूळे तारापूरच्या उद्योगांमधील उत्पादनावर व बोईसर परिसरातील बँका व इतर आर्थिक संस्थाच्या व्यवहारावर गंभीर परिणाम होऊन सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या तर काही बँकाना चक्क कुलूप होते.सलग पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण होऊन रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्ह्यातील मुख्य व अंर्तर्गत रस्त्यांवर पाणीच पाणी साचून रेल्वे व रस्ते वाहतूक प्रथम धिम्यागतीने होऊन हळू हळू ठप्प झाल्याने पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्याचा परिणाम सर्व उद्योग व्यवसायांवर झाला असून गुरुवारी जरी काही प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी ती सुरळीत होण्यास अवधी लागणार आहे.तारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्रात लहान -मोठे सुमारे साडेबाराशे कारखाने व सुमारे पन्नास बँका व इतर आर्थिक संस्था असून तेथे काम करणारे बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी व कामगार हे गुजरात महाराष्ट्र बॉर्डर ते डहाणू, वसई, विरार, मुंबई ते थेट ठाण्यापासून येत असतात. रेल्वेसेवा व मुंबई - अहमदाबाद महामार्ग ठप्प झाल्याने बोईसर मधील अनेक बँका, आर्थिक संस्था, शासकीय कार्यालये, विमा कार्यालयांमध्ये उपस्थिती फारच कमी होती त्यामुळे आर्थिक व्यवहारही थंड तर काही ठिकाणी ठप्प झाले होते.मंगळवार (दि. १० ) सकाळी सहा पासून बोईसरला रेल्वे सेवा विस्कळीत होऊन हळूहळू पूर्ण थांबली. ती बुधवारी २४ तासाने म्हणजे सकाळी 06.32 वाजता सुरु झाली.प्रथम विरारच्या दिशेने लोकल धावली तिही अत्यंत धीम्या गतीने तर संध्याकाळ पर्यंत नियमित वेळापत्रकीप्रमाणे (शेड्युल) रेल्वेगाड्या धावत नव्हत्या.मंगळवारी बोईसर रेल्वे स्थानकात बांद्रा - लखनऊ एक्सप्रेस व निजामुद्दीत - त्रिवेंद्रम एक्सप्रेस स्थानकांमध्ये थांबवुन ठेवण्यात आल्या होत्या.

टॅग्स :localलोकलnewsबातम्या