शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे तारापूरच्या उद्योगांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:46 IST

रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनच्या अत्यल्प उपस्थिती मूळे तारापूरच्या उद्योगांमधील उत्पादनावर व बोईसर परिसरातील बँका व इतर आर्थिक संस्थाच्या व्यवहारावर गंभीर परिणाम होऊन सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या तर काही बँकाना चक्क कुलूप होते.

बोईसर - रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनच्या अत्यल्प उपस्थिती मूळे तारापूरच्या उद्योगांमधील उत्पादनावर व बोईसर परिसरातील बँका व इतर आर्थिक संस्थाच्या व्यवहारावर गंभीर परिणाम होऊन सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या तर काही बँकाना चक्क कुलूप होते.सलग पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण होऊन रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्ह्यातील मुख्य व अंर्तर्गत रस्त्यांवर पाणीच पाणी साचून रेल्वे व रस्ते वाहतूक प्रथम धिम्यागतीने होऊन हळू हळू ठप्प झाल्याने पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्याचा परिणाम सर्व उद्योग व्यवसायांवर झाला असून गुरुवारी जरी काही प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी ती सुरळीत होण्यास अवधी लागणार आहे.तारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्रात लहान -मोठे सुमारे साडेबाराशे कारखाने व सुमारे पन्नास बँका व इतर आर्थिक संस्था असून तेथे काम करणारे बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी व कामगार हे गुजरात महाराष्ट्र बॉर्डर ते डहाणू, वसई, विरार, मुंबई ते थेट ठाण्यापासून येत असतात. रेल्वेसेवा व मुंबई - अहमदाबाद महामार्ग ठप्प झाल्याने बोईसर मधील अनेक बँका, आर्थिक संस्था, शासकीय कार्यालये, विमा कार्यालयांमध्ये उपस्थिती फारच कमी होती त्यामुळे आर्थिक व्यवहारही थंड तर काही ठिकाणी ठप्प झाले होते.मंगळवार (दि. १० ) सकाळी सहा पासून बोईसरला रेल्वे सेवा विस्कळीत होऊन हळूहळू पूर्ण थांबली. ती बुधवारी २४ तासाने म्हणजे सकाळी 06.32 वाजता सुरु झाली.प्रथम विरारच्या दिशेने लोकल धावली तिही अत्यंत धीम्या गतीने तर संध्याकाळ पर्यंत नियमित वेळापत्रकीप्रमाणे (शेड्युल) रेल्वेगाड्या धावत नव्हत्या.मंगळवारी बोईसर रेल्वे स्थानकात बांद्रा - लखनऊ एक्सप्रेस व निजामुद्दीत - त्रिवेंद्रम एक्सप्रेस स्थानकांमध्ये थांबवुन ठेवण्यात आल्या होत्या.

टॅग्स :localलोकलnewsबातम्या