शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

तलासरी दूरध्वनी सेवा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:19 IST

केंद्र व राज्य सरकार एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व कामकाज आॅनलाइन करण्यांचे स्पष्ट धोरण असतांना ही सेवा देणारी येथील दुरुध्वनी केंद्र ती देतांना असमर्थ ठरत असल्याने सर्वत्र टिका होते आहे

तलासरी : केंद्र व राज्य सरकार एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व कामकाज आॅनलाइन करण्यांचे स्पष्ट धोरण असतांना ही सेवा देणारी येथील दुरुध्वनी केंद्र ती देतांना असमर्थ ठरत असल्याने सर्वत्र टिका होते आहे. वारंवार ती कोलमडत असून त्या बाबत केलेल्या तक्रारीला सुद्धा कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने ‘हेच का अच्छे दिन’ असा सवाल विचारला जात आहे.तालुका तसा ग्रामिण व आदिवासी लोकसंख्या असलेला असल्याने येथे फारसे व्यवहार आॅनलाईन नाहीत. मात्र, गत काळात शासनाने ज्या निर्णय प्रक्रीया राबविल्या त्यामुळे सर्वच जनतेला आॅनलाईन प्रक्रीयेशी स्वत:ला जोडावे लागले आहे. मात्र, दररोज येथे इंटरनेटची सेवा डाऊन राहत असल्याने विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक सर्वांनाच त्याचा त्रास होत आहे.मुळात अधिकारीवर्ग हा पाट्या टाकणारा असल्याने ग्राहकांच्या तक्रारींकडे पहायला कुणालही वेळ नाही अशी स्थिती आहे. या प्रकारामुळे दुरध्वनी केंद्राच्या ग्राहक संख्येवरही त्याचा परीणाम झाला आहे. येथे एकही जबाबदार अधिकारी नसल्याने केंद्र वारंवार बंद पडते त्यामुळे शासकीय कामकाज तसेच बँकांचे व्यवहार थांबत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होतात.सद्या तलासरी दूरध्वनी केंद्राला एकही जबाबदार अधिकारी नाही पण या केंद्राला दिलेला अधिकारी हरीनारायण जयस्वाल हे महिना महिनाभर केंद्राकडे फिरकत नाही त्यामुळे केंद्र सुरक्षा रक्षक, लाईन मन याच्या भरवशावर चालले आहे