शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

तलासरी दूरध्वनी सेवा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:19 IST

केंद्र व राज्य सरकार एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व कामकाज आॅनलाइन करण्यांचे स्पष्ट धोरण असतांना ही सेवा देणारी येथील दुरुध्वनी केंद्र ती देतांना असमर्थ ठरत असल्याने सर्वत्र टिका होते आहे

तलासरी : केंद्र व राज्य सरकार एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व कामकाज आॅनलाइन करण्यांचे स्पष्ट धोरण असतांना ही सेवा देणारी येथील दुरुध्वनी केंद्र ती देतांना असमर्थ ठरत असल्याने सर्वत्र टिका होते आहे. वारंवार ती कोलमडत असून त्या बाबत केलेल्या तक्रारीला सुद्धा कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने ‘हेच का अच्छे दिन’ असा सवाल विचारला जात आहे.तालुका तसा ग्रामिण व आदिवासी लोकसंख्या असलेला असल्याने येथे फारसे व्यवहार आॅनलाईन नाहीत. मात्र, गत काळात शासनाने ज्या निर्णय प्रक्रीया राबविल्या त्यामुळे सर्वच जनतेला आॅनलाईन प्रक्रीयेशी स्वत:ला जोडावे लागले आहे. मात्र, दररोज येथे इंटरनेटची सेवा डाऊन राहत असल्याने विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक सर्वांनाच त्याचा त्रास होत आहे.मुळात अधिकारीवर्ग हा पाट्या टाकणारा असल्याने ग्राहकांच्या तक्रारींकडे पहायला कुणालही वेळ नाही अशी स्थिती आहे. या प्रकारामुळे दुरध्वनी केंद्राच्या ग्राहक संख्येवरही त्याचा परीणाम झाला आहे. येथे एकही जबाबदार अधिकारी नसल्याने केंद्र वारंवार बंद पडते त्यामुळे शासकीय कामकाज तसेच बँकांचे व्यवहार थांबत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होतात.सद्या तलासरी दूरध्वनी केंद्राला एकही जबाबदार अधिकारी नाही पण या केंद्राला दिलेला अधिकारी हरीनारायण जयस्वाल हे महिना महिनाभर केंद्राकडे फिरकत नाही त्यामुळे केंद्र सुरक्षा रक्षक, लाईन मन याच्या भरवशावर चालले आहे