शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘सूर्या’ची जलवाहिनी पुन्हा फुटली

By admin | Updated: February 4, 2017 02:51 IST

सूर्या धरणातून वसई-विरारला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटल्यामुळे वसईकरांना पुन्हा एकदा तीन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

वसई : सूर्या धरणातून वसई-विरारला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटल्यामुळे वसईकरांना पुन्हा एकदा तीन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.वसई-विरार उपप्रदेशाला पालघर येथील सुर्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी धुकटन येथील प्रकल्पात शुद्ध केल्यानंतर ते मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून वसईला पुरवले जाते. दुरवरून येणारे पाणी वसईकरांना चांगल्या दाबाने आणि समाधानकारक मिळण्यासाठी पंपींग केले जाते. अशावेळी वीज पुरवठा खंय्ऋीत झाल्यावर जास्त दाबाने टाकीत चढलेले पाणी दुप्पट वेगाने खाली उतरते. त्यामुळे अतिरीक्त दाब पडून जलवाहिन्या वारंवार फुटण्याच्या घटना घडताहेत. डिसेंबर २०१६ पासून आतापर्यंत अशा घटना चार-पाच वेळा घय्ऋल्या आहेत. त्यामुळे वसईकरांना सलग तीन दिवस कृत्रीम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.गुरुवारी रात्री पुन्हा ही जलवाहिनी धुकटण येथील दिवेकर पाड्याजवळ फुटली. शुक्रवारी तिच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले असून, अंदाजे ३६ तास हे काम चालणार आहे. त्यामुळे या दरम्यान पाणीपुरवठा पुर्णत: बंद राहणार असून, त्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेच्या पुरवठा विभागाने दिली. (प्रतिनिधी)