शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सूर्या धरणाला धोका?, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 05:16 IST

विक्रमगड (पालघर) : जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असताना सोमवारी रात्री विक्रमगड तालुक्यातील खुडेद अंतर्गत महालेपाडा, ठाकूरपाडा या व साखरे अंतर्गत १२ पाड्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले.

राहुल वाडेकरविक्रमगड (पालघर) : जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असताना सोमवारी रात्री विक्रमगड तालुक्यातील खुडेद अंतर्गत महालेपाडा, ठाकूरपाडा या व साखरे अंतर्गत १२ पाड्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्याची तीव्रता गेल्या तीन दिवसांपासून वाढली असून घरांना तडे गेले आहेत. हा प्रकार असाच कायम राहिल्यास याच तालुक्यात असणाºया मुंबई, भार्इंदर, वसई-विरार यांना पाणीपुरवठा करणाºया सूर्या धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता गावकºयांनी व्यक्त केली आहे. पण तालुक्यात भूकंप मापक यंत्र नसल्यामुळे त्याची तीव्रता कळू शकली नाही.गेल्या आठवड्यापासून खुडेद अंतर्गत गावपाड्यांत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मापक यंत्रणा उपलब्ध नसल्याने येथील नागरिक भयभीत झाले असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही घरांनाही तडे गेले आहेत, असे खुडेदमधील ग्रामस्थ शांताराम पांडू धूम यांनीसांगितले. सूर्या धरणालगत असणाºया गावपाड्यांना धक्के बसत असल्याने लोक रात्री घराबाहेर झोपत आहेत.>साखरे ग्रामपंचायत आणि खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावपाड्यांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याबाबत आम्ही पाहणी केली असता कुठलीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नसून याबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले आहे.- एस. सी. कामडी, निवासी तहसीलदार, विक्र मगड