शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

सूर्याचे कार्यालय पालघर की डहाणूत?

By admin | Updated: December 10, 2015 01:45 IST

पालघर तालुक्यातील सुर्यानगर येथून शहापूर येथे हलवलेले सूर्याच्या प्रकल्पाचे कार्यालय बड्या प्रयत्नांनी पुन्हा पालघर जिल्हयात आणले जाणार आहेत.

शोकत शेख,  डहाणू पालघर तालुक्यातील सुर्यानगर येथून शहापूर येथे हलवलेले सूर्याच्या प्रकल्पाचे कार्यालय बड्या प्रयत्नांनी पुन्हा पालघर जिल्हयात आणले जाणार आहेत. सूर्याच्या नदीवर बांधण्यात आलेले कवडास आणि धामणी ही दोन्ही धरणे पालघर जिल्हयात असूनही त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय मात्र शहापूर येथे असल्यामुळे शेतकऱ्यांना आपली कामे करण्यासाठी शहापूरला जावे लागत होते. सूर्या नगर येथे केवळ उपअभियंता यांचेच कार्यालय होते. त्यामुळे त्यांना मर्यादित अधिकार असल्यामुळे गळती, पाटाची दुरुस्ती देखभाल यावर अनेक बंधने येत होती. परिणामी सूर्यांच्या कालव्यांना ठिकठिकाणी भगदाडे पडून शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी शहापूर येथील हे कार्यालय डहाणू अथवा पालघर येथे स्थलांतरीत करावे अशी मागणी केली होती. त्यानुसार हे कार्यालय पुन्हा पालघर जिल्ह्यात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळत असून १ जानेवारी रोजी हे कार्यालय मनोर येथे स्थलांतरित होणार असल्याचे वृत्त आहे. पाटाला अनेक भागात भगदाड पडल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित होते. या बाबीबरोबर वेळोवेळी वृत्ते प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेऊन पाटाची बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. तसेच १५ डिसेंबरपासून सूर्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कार्याकारी अभियंता दुसाणे यांनी आपल्या अधिकारीवर्गासह प्रत्यक्ष. पाहणी केली असून त्यांनी कालव्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.