शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

वसईचे तहसीलदार सुनील कोळी यांची बोरिवलीला बदली

By admin | Updated: January 12, 2016 00:35 IST

एका बड्या राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याने दोन वेळा झालेली बदली रोखण्यात यशस्वी ठरलेल्या वसईच्या तहसिलदारांची आज अखेर बदली झाली. यावर अनेक राजकीय

वसई : एका बड्या राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याने दोन वेळा झालेली बदली रोखण्यात यशस्वी ठरलेल्या वसईच्या तहसिलदारांची आज अखेर बदली झाली. यावर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.तहसिलदार सुनिल कोळी यांची १४ महिन्यांची वसईतील कारकिर्द अतिशय वादाची ठरली. कोळी यांचे वरिष्ठांशी नेहमी खटके उडायचे. तर राजकीय पुढारी देखील त्यांच्या वर्तनाबद्दल नाराज होते. त्यातच पुरवठा विभाग आणि रेती या दोन्ही विभागातील त्यांची कार्यपद्धतीत संशयास्पद होती. कोळी यांचाबाबत अनेक तक्रारी आल्यावरून पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात दोनदा कोकण आयुक्तांकडे अहवालही पाठवला होता. तसेच दोन वेळा बदलीची आॅर्डरही निघाली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. मात्र, कोळी यांचे एका बड्या राजकीय नेत्यांशी नातेसंबंध असल्याने त्यांना नेहमी अभय मिळत होते. यावेळी मात्र कोळी यांना आपली बदली थांबवता आली नाही. कोळी यांची बोरीवली अतिक्रमण तहसिदार म्हणून बदली झाली आहे.