शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

वसई, विरारमध्ये टँकरचा सुळसुळाट; गळती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:37 IST

वसई-विरार शहरात अनिधकृत टँकरचा सुळसुळाट झाला आहे. या टँकरचालकांकडून सुरक्षेच्या कुठल्याच नियमांचे पालन केले जात नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

पारोळ : वसई-विरार शहरात अनिधकृत टँकरचा सुळसुळाट झाला आहे. या टँकरचालकांकडून सुरक्षेच्या कुठल्याच नियमांचे पालन केले जात नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांत बेदरकार टँकर चालकांकडून शहरात १०० हून अधिक मोठे अपघात झाले असून त्यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. टँकरचालकांना गर्दीच्या वेळेत रस्त्यावर बंदी घालणारा प्रस्तावही धूळ खात पडला आहे. वसई फाटा ते वसई, नालासोपारा फाटा ते सोपारा, शिरसाड ते विरार या मार्गावर गळक्या टँकरच्या वाहतुकीमुळे सकाळी व संध्याकाळी रहदारीच्या वेळे तच हे मार्ग ओले होत असल्याने अपघाताची टांगती तलवार आजमतिीला ही नागरिकांच्या मानेवर आहे.वसई-विरार शहरात ६०० हून अधिक टँकर आहेत. एकटयÞा नालासोपारा शहरात २५० टँकर आहेत. मात्र टँकरचालकांकडून सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा घालावा अशी मागणी आहे.टँकरना बंदी घालण्याच्या प्रस्तावाचे काय झाले?मागील पाच वर्षांत टँकरचालकांकडून शहरात एकूण १०५ अपघात झाले आहेत. ज्यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय ६८ जणांना गंभीर दुखापत होऊन त्यातील काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. तर टँकरमधून पाणी सांडणे नित्याची बाबत आहे. मात्र पाण्याच्या वाहतुकीस सदोष टँकरचा वापर केला जातो.वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी टँकरना शहरात बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार सकाळी ८ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत टँकरचालकांवर शहरात वाहतुकीसाठी बंदी घालण्यात येणार होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार