शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

ओहळाच्या पाण्यावर पिकवली सिमला मिरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:10 IST

अडीच एकर जागेत उत्पादन : दिवसाआड निघते सहाशे किलो, पदवीनंतर नोकरी न करता करायला लागला शेती

भातसानगर : अवकाळी पावसाने त्रासल्यानंतरही शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली ढासळलेली स्थिती सुधारण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर करत आहेत. येथील एका शेतकºयाने ओहळाच्या पाण्यावर अडीच एकर जागेत सिमला मिरचीचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे.

तालुक्यातील दहागाव येथील शेतकरी संजय पवार या शेतकºयाने आपल्या बाजूस असलेल्या ओहळाच्या पाण्यावर मिरचीचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. यावर्षी पावसाळा अधिक लांबल्याने उशिरा का होईना सिमला मिरचीची लागवड केली. ओहळाच्या पाण्याचा योग्य वापर करून त्याने हे उत्पादन घेण्यास सुरूवात केली. सद्यस्थितीत दिवसाआड सहाशे किलो इतकी मिरची निघत असून त्या मिरचीला ३० ते ३२ रूपये किलोप्रमाणे भाव मिळतो. हे उत्पादन आणखी दोन महिने घेणार असल्याचे संजय याने सांगितले. आतापर्यंत एक ते सव्वालाख खर्च झाला असून तो खर्च वजा जाता बाजारभाव व पीक असेच राहिल्यास दीड लाखापर्यंत फायदा होऊ शकतो. पदवीनंतर नोकरीची आशा न ठेवता त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर शेती करण्यास सुरूवात केली.

दरम्यान, शहापूर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी विविध उत्पादने घेत आहेत.संजय पवार यांची सिमला मिरचीची लागवड व आलेले उत्पादन वाखाणण्याजोगे आहे. याच पद्धत्तीने शेतीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे.- विलास झुंजाराव,कृषी अधिकारी