शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

वीस लाख वसईकरांची सुरक्षा तोकडी

By admin | Updated: January 14, 2017 06:11 IST

सात पोलीस ठाणी, एक उपअधिक्षक आणि एक अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या वसई तालुक्यात गेल्या वर्षी जबरी चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रमाण

शशी करपे / वसईसात पोलीस ठाणी, एक उपअधिक्षक आणि एक अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या वसई तालुक्यात गेल्या वर्षी जबरी चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले दिसले. त्यामानाने या वर्षी गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलीस अपयशी ठरल्याचे चित्र आहे. अपुरे पोलीस बळ असल्याने गुन्हे रोखणे आणि सोडवण्यात वेळ लागत असल्याचे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखावर चिंंता व्यक्त करण्यात येत आहे. वसई तालुक्याची लोकसंख्या वीस लाखाच्या घरात पोचली आहे. वसईतील गुन्हेगारी रोखण्यासाठी वसई, विरार, अर्नाळा सागरी, नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपूर आणि वसई अशी सात पोलीस ठाणी आहेत. तर एक अप्पर पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपअधिक्षक कार्यरत आहेत. असे असले तरी वसई तालुक्यात गेल्या वर्षभरात गुन्हयांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विनयभंग आणि बलात्कारांच्या वाढत्या घटनांनी चिंंता व्यक्त होत असताना आता जबरी चोऱ्या आणि घरफोड्यांमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. पोलीस बळ अपुरे असल्याने गुन्हेगारी टोळयांचा फायदा होत असल्याचे पोलीस अधिकारी खाजगीत बोलताना सांगतात. वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ घरफोड्या झाल्या असून ४६ चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यातील ६ चोरीची प्रकरणे आणि ५ घरफोड्यांची उघडकीस आणली आहेत. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ३ दरोड्यांचा पोलीसांनी माग काढला आहे. ९३ घरफोडीच्या घटनांपैकी केवळ ७ घरफोड्यांचा तपास पोलीसांनी पूर्ण केला आहे. तर ४६ चोरीच्या प्रकरणांपैकी १६ चोरीची प्रकरणे धसास लावली आहेत. दरम्यान, पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने पोलिसांवर कामाचा प्रचंय्ऋ ताण आहे. दैनंदिन कामकाजांसह कोर्ट, गस्त, मोर्चे यासह विविध कामांचा पोलिसांवर बोजा आहे.