शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सातबारा आॅनलाइनचे काम रखडले

By admin | Updated: August 28, 2016 03:56 IST

पालघर जिल्हाधिकाऱंनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करून सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. पण, वसईत आॅनलाईनचे काम रखडल्याने शेतकरी

वसई : पालघर जिल्हाधिकाऱंनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करून सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. पण, वसईत आॅनलाईनचे काम रखडल्याने शेतकरी आणि गरजूंची कोंडी झाली आहे. त्यामुळे आॅनलाईनचे काम पूर्ण होईर्पंत गरजवंतांना हस्तलिखित सातबारा उतारे देण्यात यावेत, अशी मागणी कोकण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वसई तालुक्यात हस्तलिखित सातबारा, फेरफार देण्याचे बंद करण्यात आले आहे. दुसरीकडे, आॅनलाईनचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सामान्य जनता, आदिवासी आणि बहुसंख्येने शेतकरी असलेल्यांना शेतीची कामे, बँकेची कामे यासह विविध सरकारी योजनांसाठी आवश्यक असलेले सातबारा, फेरफार मिळेनासे झाल्याने बँकेचा बोजा, वारस फेरफार सुविधा मिळवण्यात अडचणीत येत असल्याची तक्रार वसई शहर काँग्रेसचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)- आॅनलाईनची सुविधा पूर्ण होईर्पंत लोकांची गैरसाये दूर करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच हस्तलिखित सातबारा, फेरफार देण्यात यावेत, अशी मागणी फुर्ट्याडो यांनी आयुक्तांकडे केली आहे. - वसई तहसिल कार्यालयातील कामकामावर जनता नाराज असून याठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून संबंधित अधिकारी व तलाठी यांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा, अशी विनंतीही फुर्ट्याडो यांनी केली आहे.