शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

सातबारा आॅनलाइनचे काम रखडले

By admin | Updated: August 28, 2016 03:56 IST

पालघर जिल्हाधिकाऱंनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करून सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. पण, वसईत आॅनलाईनचे काम रखडल्याने शेतकरी

वसई : पालघर जिल्हाधिकाऱंनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करून सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. पण, वसईत आॅनलाईनचे काम रखडल्याने शेतकरी आणि गरजूंची कोंडी झाली आहे. त्यामुळे आॅनलाईनचे काम पूर्ण होईर्पंत गरजवंतांना हस्तलिखित सातबारा उतारे देण्यात यावेत, अशी मागणी कोकण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वसई तालुक्यात हस्तलिखित सातबारा, फेरफार देण्याचे बंद करण्यात आले आहे. दुसरीकडे, आॅनलाईनचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सामान्य जनता, आदिवासी आणि बहुसंख्येने शेतकरी असलेल्यांना शेतीची कामे, बँकेची कामे यासह विविध सरकारी योजनांसाठी आवश्यक असलेले सातबारा, फेरफार मिळेनासे झाल्याने बँकेचा बोजा, वारस फेरफार सुविधा मिळवण्यात अडचणीत येत असल्याची तक्रार वसई शहर काँग्रेसचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)- आॅनलाईनची सुविधा पूर्ण होईर्पंत लोकांची गैरसाये दूर करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच हस्तलिखित सातबारा, फेरफार देण्यात यावेत, अशी मागणी फुर्ट्याडो यांनी आयुक्तांकडे केली आहे. - वसई तहसिल कार्यालयातील कामकामावर जनता नाराज असून याठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून संबंधित अधिकारी व तलाठी यांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा, अशी विनंतीही फुर्ट्याडो यांनी केली आहे.