शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

सातबारा आॅनलाइनचे काम रखडले

By admin | Updated: August 28, 2016 03:56 IST

पालघर जिल्हाधिकाऱंनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करून सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. पण, वसईत आॅनलाईनचे काम रखडल्याने शेतकरी

वसई : पालघर जिल्हाधिकाऱंनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करून सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. पण, वसईत आॅनलाईनचे काम रखडल्याने शेतकरी आणि गरजूंची कोंडी झाली आहे. त्यामुळे आॅनलाईनचे काम पूर्ण होईर्पंत गरजवंतांना हस्तलिखित सातबारा उतारे देण्यात यावेत, अशी मागणी कोकण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वसई तालुक्यात हस्तलिखित सातबारा, फेरफार देण्याचे बंद करण्यात आले आहे. दुसरीकडे, आॅनलाईनचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सामान्य जनता, आदिवासी आणि बहुसंख्येने शेतकरी असलेल्यांना शेतीची कामे, बँकेची कामे यासह विविध सरकारी योजनांसाठी आवश्यक असलेले सातबारा, फेरफार मिळेनासे झाल्याने बँकेचा बोजा, वारस फेरफार सुविधा मिळवण्यात अडचणीत येत असल्याची तक्रार वसई शहर काँग्रेसचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)- आॅनलाईनची सुविधा पूर्ण होईर्पंत लोकांची गैरसाये दूर करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच हस्तलिखित सातबारा, फेरफार देण्यात यावेत, अशी मागणी फुर्ट्याडो यांनी आयुक्तांकडे केली आहे. - वसई तहसिल कार्यालयातील कामकामावर जनता नाराज असून याठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून संबंधित अधिकारी व तलाठी यांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा, अशी विनंतीही फुर्ट्याडो यांनी केली आहे.