शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

वसई-विरारमधील खड्डे बुजवण्यासाठी आर.एम.सी. तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:44 IST

फेब्रुवारी, मार्च व मे महिन्यात बांधलेल्या डांबरी रस्त्यांची पुरती धुळधाण झाल्याने वसई विरार महानगरपालिकेने प्रथमच आर.एम.सी म्हणजेच ( रेडी मिक्स काँक्र ीट ) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे.

वसई : फेब्रुवारी, मार्च व मे महिन्यात बांधलेल्या डांबरी रस्त्यांची पुरती धुळधाण झाल्याने वसई विरार महानगरपालिकेने प्रथमच आर.एम.सी म्हणजेच ( रेडी मिक्स काँक्र ीट ) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे. यामुळे गत काळात नागरिकांचे होणारे हाल पुढील काळात होणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या पूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी खडी व ग्रिट पावडरच्या मिश्रणाचा वापर होत होता. मात्र हा फार्मुला पावसाच्या रिपरिपी पुढे टिकत नव्हता. काही दिवसातच ही मलमपट्टी उघडी पडत असल्याने महानगरपालिका प्रशासनाला होणाऱ्या टिके पूढे निरुत्तर व्हावे लागत होते. तसेच या मलमपट्टीवर आतापर्यंत कोट्यवधी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यासारखी स्थिती आहे.वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नालासोपारा येथील संतोष भुवन, विरार इस्ट येथील चंदन सार, विरार पूर्व व पश्चिमेला जोडणारा फाटक रोड , तुळींज आदी भागात रस्त्यांची दुरावस्था असून संपूर्ण शहराचा विचार करता २५० खड्ड्यांची नोंद असून त्यातील ४० खड्डे गंभीर आहेत. दरम्यान, विरार महापालिकेने यंदा प्रथमच आर.एम.सी च्या तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे. त्यातील तयार सिमेंट हे घट्ट असून ते लगेच खड्ड्याला घट्ट पकडून राहते. त्यामुळे पाऊस किती ही झाला तरी त्या बुजवलेल्या खड्डयावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही.आर.एम.सी तंत्रज्ञाननक्कीच उजवं ठरेल !डांबरीकरण करण्यासाठी किमान सहा ते आठ तासांचा कालावधी लागतो. त्यासाठी पावसाची उघडीप लागते. परंतु मोठा पाऊस आला की, ते काम वाया जाऊन वेळ आणि आर्थिक नुकसान होते. त्यामुळे भविष्यात हे नवं आर एम सी तंत्रज्ञान नक्कीच उजवं ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार