शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

ग्रा.पं.च्या निवडणुका २३ ऐवजी २६ सप्टेंबरला , २७ ला निकाल : आॅनलाइनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 02:56 IST

आॅनलाईन उमेदवारी अर्ज आणि सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणींमुळे पालघर जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता २३ सप्टेंबरऐवजी २६ सप्टेंबरला होणार आहे.

वसई : आॅनलाईन उमेदवारी अर्ज आणि सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणींमुळे पालघर जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता २३ सप्टेंबरऐवजी २६ सप्टेंबरला होणार आहे.आॅक्टोबर २०१७ मध्ये ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे त्यांच्या निवडणुका २३ सप्टेंबरला जाहीर करण्यात आल्या होत्या. यामध्ये पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने ७ सप्टेंबरला तातडीने निर्णय घेऊन या निवडणुका २६ सप्टेंबरला घेण्याचे जाहीर केले आहे.निवडणूक आयोगाने अर्ज आॅनलाईन भरण्याचे निर्देश दिले आहेत. तब्बल बारा पानी माहिती आॅनलाईन भरतांना ग्रामीण भागातील उमेदवारांना अनेक अडचणी येत आहेत. दुसरीकडे, यंदापासून सरपंच थेट मतदारांमधून निवडण्यात येणार आहे. त्यासाठीही आॅनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. पण, आयोगाच्या साईटवर सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी अर्जच उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावर मार्ग काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका २६ सप्टेंबरला घेण्याचे जाहीर करून नवा कार्यक्रम जाहिर केला आहे. ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. १२ सप्टेंबरला छाननी केली जाणार आहे. १४ सप्टेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. त्याचदिवशी दुपारी तीन नंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे. तसेच अंतिम यादी जाहिर केली जाणार आहे.२६ सप्टेंबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. २७ सप्टेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहिर केले जाणार आहेत.