शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

आयुक्तांच्या कडक भूमिकेचा पालिकेच्या कामावर परिणाम

By admin | Updated: March 31, 2016 02:44 IST

कडक भूमिका घेवून महापालिकेचा महसूल वाचवताना काही आवश्यक बाबींना महापालिका आयुक्तांनी अंकुश लावल्यामुळे त्याचा विपरित परिणाम कामकाजावर झाल्याची

विरार : कडक भूमिका घेवून महापालिकेचा महसूल वाचवताना काही आवश्यक बाबींना महापालिका आयुक्तांनी अंकुश लावल्यामुळे त्याचा विपरित परिणाम कामकाजावर झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात केली जात आहे.वसई-विरार महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर आयुक्त सतीश लोखंडे यांनी अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे बेताल सुटलेल्या भूमाफियांमध्येहीे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर लोखंडे यांनी कामगार कपात करून पालिकेचे कोट्यावधी रुपये वाचवले. कोणालाही न कळवता स्वत: परस्पर साईट व्हिजीट करून लोखंडे यांनी तालुक्यातील अनेक समस्या मार्गी लावल्या. मंगळवार आणि गुरुवार जनता दरबार घेवून त्यांनी नागरीकांच्या समस्या, अडचणीही थेट मार्गी लावल्या.त्यामुळे त्यांची डॅशींग अशी प्रतिमा तयार झाली. ही कामे करीत असताना, त्यांच्याकडून काही चुकाही झाल्याचे पालिकेत बोलले जात आहे. महापालिकेला रसद पुरवणारा भांडार विभाग त्यांनी बंद केला.त्यामुळे टाचणी, कागद, स्टॅपलर पीन या सारख्या दैनंदिन वस्तूंसह विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभागाला लागणाऱ्या मालासाठी खाते प्रमुखांना मुख्यालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. विद्युत आणि पाणी पुरवठा या अत्यावश्यक विभागाला लागणाऱ्या वस्तूही कोटेशन मागवून, ते मंजूर करून, वस्तू प्रत्यक्षात हाती यायला किमान ८ दिवस लागत आहेत. त्यामुळे दररोज करावी लागणारी कामे आठ-आठ दिवसांनी करावी लागत आहेत.त्यातच आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेवून दहाच्या आत कामावर हजर राहण्याची तंबी दिल्यामुळे कर्मचारी नाराज आहेत. (प्रतिनिधी)काय म्हणताहेत कर्मचारीआम्ही कामावर कधी येतो याची वेळ कळते. मात्र, आम्ही सायंकाळी ८ वाजेपर्यंत कामे करीत असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही का? आयुक्त स्वत: कधीही दहाच्या आत येत नाहीत. रात्री उशिरापर्यंत कामगारांना ताटकळत ठेवतात, असा सूरही उमटत आहेत.