शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

वाढवण बंदर पुन्हा उभारण्यास भूमिपुत्रांचा विरोध

By admin | Updated: June 8, 2015 22:57 IST

डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारण्याबाबत जवारलाल नेहरू ट्रस्ट व महाराष्ट्र शासनामध्ये सामंजस्य करार करताना स्थानिक प्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पालघर : डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारण्याबाबत जवारलाल नेहरू ट्रस्ट व महाराष्ट्र शासनामध्ये सामंजस्य करार करताना स्थानिक प्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात माजी राज्यमंत्री मनिषा निमकर यांनी या प्रकल्पाला विरोध करणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना दिले.सन १९९७ मध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या काळात वाढवण बंदर उभारण्याच्या हालचाली सुरू असताना डहाणू, पालघर तालुक्यातील मच्छीमारांसह सर्व नागरिक, लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन त्याला विरोध केला होता. तत्कालीन राज्यमंत्री मनिषा निमकर यांनीही यासंदर्भात शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची भेट घेऊन लोकांच्या भावना समोर मांडल्या होत्या. त्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले होते. असे असताना त्याच युती सरकारने पुन्हा वाढवण बंदरच्या प्रकल्प उभारणीस पाठींबा देत सामंजस्य करार केल्याने युतीसरकारच्या दुटप्पी धोरणाबाबत स्थानिकामधून तीव्र भावनाव्यक्त केल्या जात आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील असलेला डहाणू तालुका व तारापूर अणुउर्जा प्रकल्पाला भविष्यात वाढणारा धोका पाहता राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात किनारपट्टीभागातून आंदोलनाच्या तयारीसाठी बैठका होत आहेत.