शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे आरक्षण संख्येच्या प्रमाणातच हवे

By admin | Updated: September 14, 2015 23:10 IST

आदिवासी समाजाला नोकऱ्यांत १०० टक्के आरक्षण दिल्याने बिगर आदिवासींत नाराजी निर्माण झाली आणि बिगर आदिवासींनी सर्वांना लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे, या मागणीसाठी

वाडा : आदिवासी समाजाला नोकऱ्यांत १०० टक्के आरक्षण दिल्याने बिगर आदिवासींत नाराजी निर्माण झाली आणि बिगर आदिवासींनी सर्वांना लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे, या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले. या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत असतानाच रविवारी संध्याकाळी पालघर जिल्हा पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आदिवासींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, असे मत व्यक्त करून याबाबत राज्यपालांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने साखळी उपोषण स्थगित करण्यात आले.पालघर जिल्ह्यातील आदिवासी आरक्षण रद्द करावे आणि तलाठी भरतीला स्थगिती द्यावी, या मागण्यांसाठी वाडा येथे बिगर आदिवासी आरक्षण हक्क समितीचे सात दिवस साखळी उपोषण सुरू होते. या आंदोलनाला आ. शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा, माजी खा. बळीराम जाधव यांच्यासह जिल्हापरिषद सदस्य पंचायत समिती पदाधिकारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. शिवसेना नेते अनंत तरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आरक्षणात बदल करण्यासंदर्भात प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर, पालकमंत्री विष्णू यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली.या वेळी चंद्रकांत पष्टे, विलास आकरे, युवराज ठाकरे, निलेश गंधे, भाजपाचे राजू पाटील, वाडा उपसरपंच रोहन पाटील, कुणाल साळवी, मनीष देहेरकर आदी मान्यवरांसह स्थानिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)