शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

एसपींवर गुन्हा नोंदवा, आमदार बच्चू कडू यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:40 IST

कायद्याच्या भाषेत मृत्यूपूर्व जबाब हा भक्कम पुरावा मानला जात असल्याने पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली आहे.

वसई : कायद्याच्या भाषेत मृत्यूपूर्व जबाब हा भक्कम पुरावा मानला जात असल्याने पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली आहे.विरारमधील विकास झा या युवकाने १० नोव्हेंबर २०१७ रोजी स्वत:ला पेटवून घेऊन वसई डीवायएसपी कार्यालयासमोर आत्महत्या केली होती. त्याला न्याय मिळावा यासाठी त्याचा भाऊ अमित झा अनेक महिने वरिष्ठ पोलिसांकडे पाठपुरावा करीत होता. मात्र, आपल्या भावाला न्याय मिळत नसल्याने त्यानेही २० जानेवारी २०१८ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. अमितने मृत्यूपूर्व दिलेल्या लेखी जबाबात पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक आपल्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.मात्र, पोलिसांनी वरिष्ठांना वाचवण्यासाठी फक्त पोलीस निरीक्षक युनुस शेख यांच्यावरच गुन्हा दाखल केला होता, अशी कडू यांची तक्रार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार