शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गणेशोत्सवानिमित्त एस.टी, रेल्वेप्रशासनाकडून दिलासा

By admin | Updated: September 11, 2015 23:19 IST

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एस.टी महामंडळाच्या वसई विरार उपप्रदेशातील सर्व आगारांनी विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे रेल्वेनेही

वसई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एस.टी महामंडळाच्या वसई विरार उपप्रदेशातील सर्व आगारांनी विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे रेल्वेनेही कोकणात जाण्यासाठी विशेष ३ रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणवासीयांना यंदा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.वसई विरार उपप्रदेशात तसेच पालघर जिल्ह्णात राहणाऱ्या कोकणवासीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दरवर्षी एस.टी महामंडळ येथील आगारातून विशेष गाड्या सोडत असते. यंदाही महामंडळाने ही व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनानेदेखील वसईरोड-मंगलोर, वसईरोड-रत्नागिरी, वसईरोड -मडगाव अशा ३ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गाड्या वसई जंक्शनहून सोडण्यात येणार असल्यामुळे येथील कोकणवासीयांना आरक्षण मिळून त्यांचा प्रवास सुखकर होईल असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)