शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

डहाणूजवळ ‘राम प्रसाद’ नौका बुडाली; दहा खलाशी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:33 IST

गुजरातच्या नवाबंदरातून डहाणूच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेली ‘राम प्रसाद’ ही नौका बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वादळी वा-यात सापडून बुडाल्याचे वृत्त असून त्यातील १० खलाशी अद्याप बेपत्ता आहेत.

- हितेन नाईक ।पालघर : गुजरातच्या नवाबंदरातून डहाणूच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेली ‘राम प्रसाद’ ही नौका बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वादळी वा-यात सापडून बुडाल्याचे वृत्त असून त्यातील १० खलाशी अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेची माहिती तटरक्षक दलाला कळविल्याचे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.नवा बंदरातून २५ आॅगस्ट रोजी रामा सामंत यांच्या मालकीची ‘राम प्रसाद’ ही नौका मासेमारीसाठी आपल्या बंदरातून रवाना झाली होती. सामंत यांचा भाचा दिनेशभाई बच्चू भाई बामणीया हे नौकेचे तांडेल आपल्या पाच सहकाºयांसह घागरा पद्धतीने मासेमारी करण्यासाठी बुधवारी पहाटे डहाणूच्या समुद्रात जीपीएस पॉर्इंट १९५०७२०० या क्र मांकावर आले असताना समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे आणि लाटांच्या तडाख्यात सापडले. समुद्रात ६० किमी वेगाने वादळी वारे वाहत असल्याचा इशारा देत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे प्रशासनाने कळविले होते. मात्र, पाच दिवस आधीच समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘राम प्रसाद’ या नौकेला हा मेसेज पोहोचू शकला नाही. या अपघातात समुद्रात फेकले गेलेल्या दहा मच्छीमारांना शेजारी मासेमारी करणाºया ‘प्रेम साई’ या नौकेतील खलाशांनी वाचिवल्याची माहिती पुढे येत आहे. ही बोटही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. दुर्घटनेबाबतची माहिती आम्हाला ‘व्हॉट्सअप’द्वारे कळल्याचे नौकेचे मालक राम प्रसाद यांनी ‘लोकमत’ला सांगितले.