शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोसायटीचा प्रश्न सुटला; सागर प्रकाश इमारतीच्या रहिवाशांनी मानले लोकमतचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:47 IST

तोडगा काढण्याचे दिले आश्वासन : १२६ परिवाराने मानले लोकमतचे आभार

नालासोपारा : पूर्वेकडील गाळानगर परिसरातील सागर प्रकाश इमारतीच्या पुनर्विकासामध्ये ५ आडमुठ्या परिवारामुळे १२६ परिवार वेठीला या मथळ्याखाली बातमी दैनिक लोकमतच्या अंकात छापून आली आणि गेल्या ४ महिन्यापासून लटकलेल्या इमारतीच्या पूनर्विकासाचा प्रश्न वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांनी २ दिवसांच्या आत तोडगा काढण्याचे आश्वासन समस्त सोसायटीच्या पदाधिकारी आणि सभासदांना सोमवारी दिल्यानंतर प्रश्न सुटला आहे. वेठीस अडकलेल्या १२६ परिवाराने प्रश्न सुटल्यावर दैनिक लोकमतमध्ये बातमी छापून आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होऊन तोडगा काढल्यामुळे तोंड भरून दैनिक लोकमतचे कौतुक केले आहे.

सागर प्रकाश इमारतीचे पदाधिकारी आणि सभासद असे एकूण ७० जणांनी बस करून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात जाऊन सोमवारी दुपारी आयुक्त बळीराम पवार यांची भेट घेऊन सर्व हकीकत आणि परिस्थिती सांगितली. यावर आयुक्तांनी दोन दिवस थांबण्यास सांगून ६ जूनला पदाधिकारी व काही सभासदांना महानगरपालिकेच्या मुख्यालयात बोलावले असून जे ५ आडमुठे परिवार धोकादायक इमारतीमधून सदनिका खाली करत नाही अशा परिवारांना २४ तासात सदनिका खाली करण्याची नोटीस देऊ व तरीही सदनिका खाली केली नाही तर पोलीस बंदोबस्तामध्ये सदनिका खाली करण्याचे ठोस आश्वासन दिले आणि सर्व सोसायटीच्या पदाधिकारी आणि सभासदांच्या तोंडावर हसू आले आणि आयुक्तांच्या आश्वासनाचे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला आहे.

गेल्या ४ ते ५ महिन्यापासून सुरू असलेल्या लढ्याला यश आले आहे. लोकमतने बातमी छापली आणि महानगरपालिका प्रशासन जागे झाले व आम्हाला ५ ही परिवार पोलीस बंदोबस्तात इमारतीमधून बाहेर काढून देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. आमच्या सोसायटीकडून दैनिक लोकमतचे खूप खूप आभार. - रंजित कोरडे (खजिनदार)

पाणीपुरवठा विभागाकडून त्या भागात कर्मचारी पाठवून माहिती घेऊन आवश्यक असल्यास त्या भागात तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी टँंकरची व्यवस्था करतो. ग्रामस्थांशी बोलून अधिक काय उपाययोजना करता येईल त्याबाबत चर्चा करु . - एम.आव्हाड, उपाभियंता