शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

‘पालिकेच्या जागेत स्वतंत्र मंडई द्या!’

By admin | Updated: August 10, 2016 02:17 IST

शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचल्यास त्यांना चांगला नफा मिळेल यासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या परिसरात शेतकऱ्यांना

राहुल वाडेकर, विक्रमगडशेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचल्यास त्यांना चांगला नफा मिळेल यासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या परिसरात शेतकऱ्यांना स्वतंत्र (मंडई) उपलब्ध करून द्यावी असे साकडे युवास्पर्श या सामाजिक संघटनेने वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर प्रविणाताई ठाकूर यांना घातले असता त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी कामगार नेते महेंद्र ठाकरे, माजी महापौर नारायण मानकर, नगरसेविका संगीता भरे, स्वाभिमानी कुणबी सेनेचे पालघर जिल्हा सचिव मिलिंद पाटील हे उपस्थित होते.एकीकडे शेतकरी दिवसेंदिवस अहोरात्र शेतीत राबत असतो तर दुसरीकडे भात शेतीत म्हणावं तितकं उत्पादन व भाताला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी अत्यंत अस्वस्थ झाला आहे.तरीही त्याने अजूनही शेतीची जिद्द सोडली नसून तो भविष्यात काहीतरी चांगला नफा मिळेल अशा आशेवर जगून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकीत आहे. भातशेतीला पूरक म्हणून विविधप्रकारचा भाजीपाला पिकवत आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वसई-विरार महानगर पालिका ही खूप जवळ असल्याने शेतमाल शेतकरी महानगरपालिकेच्या मंडईत विकू शकतील. ही बाब शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायक ठरणार असल्याने महापौरानी स्वत: पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा बाजारपेठे साठी जागा वसई-नालासोपारा-विरार या तिन्ही शहरांत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अध्यक्ष सचिन भोईर, उपाध्यक्ष अमोल सांबरे, कार्याध्यक्ष डॉ.सिद्धार्थ सांबरे व सचिव रूपेश पाटील यांनी महापौरांकड ेनिवेदनाद्वारे ेकेली.