शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी राखीव डब्बा लोकलमध्ये ठेवा

By admin | Updated: January 11, 2017 05:57 IST

प्रचंड गर्दीमुळे लोकलमध्ये वादविवाद होऊन हाणामारी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने

वसई : प्रचंड गर्दीमुळे लोकलमध्ये वादविवाद होऊन हाणामारी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने त्यांच्यासाठी लोकलमध्ये राखीव डब्बा ठेवण्यात यावा, अशी मागणी आमदार क्षितीज ठाकूर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या भागातील हजारो विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी दररोज मुंबईला ये-जा करतात. त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: सध्या लोकलमध्ये वादविवाद होऊन हाणामाऱ्या होऊ लागल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याकडे आमदार ठाकूर यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यासाठी लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी राखीव डबा ठेवण्यात यावा. तसेच परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विशेष लोकल सोडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)